मुंबई Tak बैठक: रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करणार? खरं काय ते सांगूनच टाकलं!
Riteish Deshmukh join politics:रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करणार का? असा सवाल नेहमी उपस्थित होत असतो.याच प्रश्नावर आता रितेश देशमुख याने मुंबई Takबैठकीत उत्तर दिले आहे.
Riteish Deshmukh join politics:रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करणार का? असा सवाल नेहमी उपस्थित होत असतो.याच प्रश्नावर आता रितेश देशमुख याने मुंबई Takबैठकीत उत्तर दिले आहे.
Mumbai Tak Baithak: एकनाथ शिंदे हे जेलमध्ये जाण्याच्या भीतीने भाजपसोबत गेले असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. याचबाबत मुंबई Tak बैठकीत त्यांनी संपूर्ण किस्सा सांगितला आहे.
मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अनिल देशमुख तब्बल 14 महिने तुरुंगात होते, तर संजय राऊत ऑर्थर रोड तुरुंगात होते. या दोन्ही नेत्यांनी मुंबई Tak बैठकीतील तुरुंगात आलेले अनुभव सांगितले.
Balasaheb memories make me emotional says narayan rane :बाळासाहेबांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, ते एक वेगळचं व्यक्तिमत्व होते. त्यांचे विचार, आचार, निर्धार वेगळा होता. त्यांना मी गुरू मानतो, ते आजही मलाही आठवले की मी भावूक होतो, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई Tak बैठकीत केले होते. मुंबई Takचे संपादक साहिल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली होती.
Narayan Rane Balasaheb Thackeray: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयीचा किस्सा सांगताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहा नारायण राणे नेमकं काय म्हणाले.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘मुंबई Tak बैठक’मध्ये शिवसेनेतील बंडखोरीनंतरचा अनुभव सांगितला.
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत चर्चा झाली. त्याबद्दल ‘मुंबई Tak बैठक’मध्ये संजय राऊतांनी भाष्य केलं.
Ruturaj gaikwad affair speculation sayali sanjeev clear statement on it :सायली संजीवने मुंबई तकच्या बैठकीत ऋतुराज गायकवाडच्या अफेअरवर स्पष्टच भूमिका मांडली. संगळ्यांना माहितीय, आम्ही मित्र आहोत, तरी परत पुन्हा एकदा सांगते आम्ही चांगले मित्र आहोत.पण सततच्या ट्रोलिंगमुळे आता ही मैत्री देखील राहिली नाही अशी खंत सायली संजीवने व्यक्त केली.
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाविषयी भाष्य केलं आहे. जाणून घ्या शिंदे नेमकं काय म्हणाले.