हापूस आलाय! पहिली पेटी पुण्याकडे रवाना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आंबा म्हटलं की, सर्वात आधी आठवण होते हापूसची.

आंब्यांच्या हंगामाचे वेध लागले की, हापूस कधी एकदा चाखायला मिळतात, याचीच सगळे वाट बघत असतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यंदाच्या हंगामात हापूस लवकर बाजारात दाखल झाला आहे. पहिली पेटी रत्नागिरीवरून रवाना झालीये.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील सहदेव पावसकर यांच्या बागेतील हे आंबे आहेत.

यंदा हापूसच्या पेटीला 20 हजार रुपये दर मिळण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT