Mahad Landslide: एक क्षणात तळीये गाव नाहीसं झालं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तळीये गावात दरड कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमावला आहे.

मुसळधार पावसामुळे डोंगर खचून त्यातील काही भाग थेट येथील काही घरांवर कोसळला

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तळीय गावातील या दुर्घटनेत आतापर्यंत 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अद्यापही काही लोक अडकले आहेत

या दुर्घटनेने काही वर्षांपूर्वीच्या माळीण गावातील दुर्घटनेच्या दुर्दैवी आठवणी ताज्या केल्या आहेत

या ढिगाऱ्याखाली आणखी 30 ते 35 लोक अडकल्याची भीती आहे.

ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

NDRF ची टीम मागील अनेक तासांपासून या ठिकाणी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT