केसीआर यांचा भाजपला धक्का, ५० सरपंच घेतले पक्षात

मुंबई तक

केसीआर यांनी त्यांचा पक्ष महाराष्ट्रात आणखी मजबूत करण्याकडे पाऊले टाकली आहेत. केसीआर यांच्या बीआरएस पक्षात भाजपच्या ५० सरपंचांनी प्रवेश केला आहे. हा प्रवेश भाजपला मोठा धक्का मानला जातोय.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

केसीआर यांचा भाजपला धक्का, ५० सरपंच घेतले पक्षात 

    follow whatsapp