75 वर्षे 75 कमाल…हॉकीपासून क्रिकेटपर्यंत क्रीडा क्षेत्रात भारत कसा बनला महासत्ता?

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हा विशेष सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी देशभरात अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या 75 वर्षांच्या प्रवासात भारताने शिक्षण, आरोग्य, संरक्षण यासह जवळपास सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. क्रीडा हे एक क्षेत्र आहे जिथे भारतीय खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने जगात भारताला नावलौकिक मिळवून दिला आहे. भारताने क्रीडा क्षेत्रात गेल्या […]

Read More

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: कपिल देव यांचा कॅच, धोनीचा सिक्सर, क्रिकेटमधील फॅन्सला रडवणारे 10 क्षण

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने देशात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक यात उत्सवात सामील होत आहेत आणि 75 वर्षांचे ऐतिहासिक क्षण आठवत आहेत. जर आपण क्रिकेटबद्दल बोललो तर आज भारत या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे, भारताचा संघ मजबूत आणि दिग्गज खेळाडूंनी भरलेला आहे. 75 वर्षात भारतासाठी असे […]

Read More