मला तपासयंत्रणांकडून त्रास दिला जातोय!

मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणी सध्या राज्यात मोठा भूकंप झाला आहे. मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या संशयित स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी मुंब्रा येखील खाडीत सापडला. दरम्यान अधिवेशनात विरोधीपक्षाने हिरेन आणि मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्या संबंधांवरुन सत्ताधारी पक्षातील शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आपली कार चोरीला […]

Read More

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबत फडणवीस यांचे खळबळजनक आरोप

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बिल्डिंगच्याबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. या वाहनाच्यासंदर्भात आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले. त्यानंतर ठाण्याच्या खाडीत या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी संवाद साधला असून त्यादरम्यान फडणवीस काय म्हणाले? अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ देखील पाहा..

Read More

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे-अनिल देशमुख

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर एक संशयित स्कॉर्पिओ पोलिसांना आढळली होती. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. या घटनेच्या एक दिवस आधी ही कार चोरीला गेली होती. आज […]

Read More

विनयभंगप्रकरणी BJP नगरसेवकाला अटक, खुद्द गृहमंत्र्यांची माहिती

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती स्वत: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली आहे. पाहा याप्रकरणी अनिल देशमुखांनी नेमकी काय दिली माहिती भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी काल (3 मार्च) रात्री 12.40 […]

Read More

अनिल देशमुखांना वीज खातं कधीच समजणार नाही-बावनकुळे

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आपल्याला वीज खातं कधीच समजणार नाही. आपणास हे माहित असलं पाहिजे की इलेक्ट्रॉनिक नेटवर्क आणि डिव्हाइसवर सायबर हल्ले होतात. कंडक्टरवर म्हणजेच वायरवर नाही. सायबर हल्ल्यामुळे मुंबईतली बत्ती गुल झाली नव्हती, ती वायर तुटल्यामुळे झाली होती असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल देशमुखांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मुंबईतली वीज गेली होती तो […]

Read More

मुंबईच्या ‘बत्ती गुल’ प्रकरणामागे चीनचा हात

गेल्या वर्षी मुंबईत 12 ऑक्टोबरला वीज गायब झाली होती आणि मुंबईच्या लोकल यंत्रणेपासून ते हॉस्पिटलमधले व्हेंटिलेटर्सपर्यंत अनेक यंत्रणा कोलमडून पडण्याचा धोका होता. मुंबईच्या या ‘बत्ती गुल’ प्रकरणावर आता थेट अमेरिकेतल्य़ा न्यूयॉर्क टाईम्सने सविस्तर वृत्त प्रसिध्द केले आहे आणि या घटनेमागे चीनचा हात असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. हे वृत्त प्रसिध्द करताना न्यूयॉर्क टाईम्सने इंडिय़ा टुडेचा […]

Read More

रामदेव बाबा यांच्या कोरोनिलला महाराष्ट्रात का एन्ट्री नाही?

रामदेव बाबा यांच्या पतंजली या आयुर्वेदिक उत्पादक कंपनीने बनवलेल्या कोरोनिल औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणतात, पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर IMA ने प्रश्न उपस्थित केले असून WHO ने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. […]

Read More

रामदेवबाबांना झटका, महाराष्ट्रात कोरोनिलच्या विक्रीवर बंदी

योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली या कंपनीने तयार केलेल्या कोरोनिल या औषधाच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. हे औषध कोरोनावर प्रभावी आहे असा दावा रामदेवबाबांनी केला होता. तसंच या औषधाला WHO ने मान्यता दिल्याचंही म्हटलं होतं. मात्र अशी कोणतीही मान्यता दिली नसल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संस्थेने स्पष्ट केलं आहे. ज्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख […]

Read More

ठाकरे सरकारमधील 26 मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण, पाहा यादी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना आज (22 फेब्रुवारी) कोरोनाची लागण झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील जवळजवळ 60 टक्के मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला आहे. जो अद्यापही कायम आहे. अशावेळी राज्य सरकारमधील 43 पैकी एकूण 26 मंत्र्यांना लागण […]

Read More

राज्यातील नेत्यांचं फोनटॅपिंग? जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचा फोन टॅप होत असल्याचा आरोप यापुर्वी अनेकदा करण्यात आलाय. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला फोन टॅप केला जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. आव्हाड यांनी मध्यरात्री ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. I strongly feel that my phone is being tapped […]

Read More