9 लिफ्ट, 6 मजले पार्किंग… भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे हे घर की राजवाडा?

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती 80 अब्ज डॉलर एवढी आहे. Mukesh Ambani यांचे ‘Antilia’ हे निवासस्थान अगदी राजवाड्यासारखे आहे आणि याला जगातील सर्वात महागडे घर देखील म्हटलं जातं. अटलांटिक महासागरातील एका पौराणिक बेटाच्या नावावरुन हे नाव ठेवण्यात आलं आहे. शिकागो येथील एका वास्तुविशारदाने […]

Read More

Antilia bomb scare प्रकरणाची दोन वर्ष… लवकरच येणार वेब सीरिज?

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याच्या (Antilia bomb scare) प्रकरणाला आज (२५ फेब्रुवारी) दोन वर्षे पूर्ण झाले. या दोन वर्षांमध्ये या प्रकरणात अनेक महत्वाच्या व्यक्ती अडकल्या होत्या, अनेक महत्वाचे आणि धक्कादायक खुलासे झाले. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी दिली होती. आता या प्रकरणावर एक थ्रिलींग वेब […]

Read More

Anil Deshmukh Case Chronology : अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येणार पण अडकले कसे होते?

Anil Deshmukh Bail: मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. ईडीच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात जामीन मिळूनही सीबीआय खटल्यात अनिल देशमुखांना तुरुंगात रहावं लागलं होतं. मात्र आता अखेर या प्रकरणात उच्च न्यायालयाने देशमुख यांची जामिनावर (Bail) सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राज्याचे गृहमंत्री […]

Read More

मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी 45 लाख रुपये कोणी दिले?

अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) कोर्टात मोठा दावा केलाय. ज्यानुसार मनसुख हिरेनच्या हत्येसाठी आरोपींना तब्बल 45 लाख रुपये देण्यात आले होते. एनआयएने विशेष न्यायालयाला ही माहिती दिलीय. याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी NIA ने 30 दिवसांचा वेळ मागितला आहे.

Read More

Parambir Sing यांनी माझ्यावर लावलेले सगळे आरोप खोटे, तपासयंत्रणांना सहकार्य करणार-अनिल देशमुख

आज ईडीचे काही अधिकारी चौकशीसाठी आले होते. त्यांना मी पूर्ण सहकार्य केलं आहे. पुढील काळातही सहकार्य करणार आहे. परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे खोटे आरोप केले होते. त्यांना त्यांच्या पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले होते. त्यांची जी संशयास्पद भूमिका होती त्यामुळे आम्ही त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवलं होतं. त्यांना आरोप करायचे होते तर त्यांनी […]

Read More

Mansukh Hiren कच्चा दुवा ठरेल हे वाटल्यानेच सचिन वाझेंनी केली हत्या, NIA सूत्रांची माहिती

मनसुख हिरेन हा कच्चा दुवा ठरेल असं वाटल्याने सचिन वाझेंनी त्याची हत्या केली अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली आहे. अँटेलिया प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू आहे. तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचाही तपास NIA कडूनच सुरू आहे. सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर मनसुखची हत्या केल्याचा आरोप आहे. अशात आता एनआयएच्या सूत्रांनी ही माहिती दिली […]

Read More

मला बळीचा बकरा बनवलं सचिन वाझेंचं NIA कोर्टात वक्तव्य, वाझेंना ३ एप्रिल पर्यंत कोठडी

अँटेलिया केसमध्ये आणि त्यानंतर होणाऱ्या इतर आरोपांच्या प्रकरणांमध्ये मला बळीचा बकरा बनवलं जातं आहे असं सचिन वाझे यांनी NIA कोर्टात म्हटलं आहे. अँटेलिया प्रकरणाचा तपास हा फक्त दीड दिवसासाठी माझ्याकडे होता. मी या प्रकरणाचा तपास तशाच पद्धतीने करत होतो जसा करायला हवा होता. तसाच मी करत होतो असंही सचिन वाझे यांनी कोर्टात सांगितलं. मला या […]

Read More

अँटेलिया प्रकरणाचा तपास करणारे NIA चे विक्रम खलाटे आहेत तरी कोण?

बारामती: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानासमोर संशयित कार सापडली होती. यानंतर महाराष्ट्रासह देशभरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, हा तपास NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेला आणि NIAने याप्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आणि या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं. दरम्यान, या प्रकरणाचा तपास NIA चे अधिकारी […]

Read More

सचिन वाझे ते परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत का?

महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जेव्हा पार पडलं तेव्हा त्या अधिवेशनात एपीआय सचिन वाझे यांच्यावर बरेच आरोप झाले. अँटेलिया केस, मनसुख हिरेन या सगळ्या प्रकरणावरून प्रचंड गदारोळ या अधिवेशनात पाहण्यास मिळाला. मात्र सभागृहात एवढं सगळं प्रकरण तापलेलं असताना मुख्यमंत्री सभागृहात आले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे का आले नाहीत हा प्रश्न सभागृहातही उपस्थित करण्यात आला. मात्र अधिवेशन […]

Read More

शरद पवार आणि राज ठाकरेंचं एकमत… पण कोणत्या गोष्टीवर?

मुंबई: ‘मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार कुणी ठेवली हा कट कुणाचा, यामागे कोण आहे? हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा कोणताही मुद्दा महत्त्वाचा नाही. त्यामुळे त्याचीच सखोल चौकशी झाली पाहिजे.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काल (21 मार्च) मनसे अध्यक्ष राज ठाकरे […]

Read More