चंद्रकांत पाटील उद्विग्न : पुन्हा एकदा माफीचं पत्र अन् टिकाकारांना कळकळीची विनंती

पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्विग्न होत सविस्तर पत्र लिहून वादग्रस्त वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली आहे. तसंच शाईफेक करणारा संबंधित व्यक्ती, निलंबित ११ पोलीस, पत्रकार यांच्याबद्दल आपली काहीही तक्रार नसून या वादावर आपल्याबाजूने पडदा पडला असून इतरांनीही हा वाद थांबवावा अशी विनंती केली आहे. काय म्हणाले चंद्रकांत पाटील : जय महाराष्ट्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत […]

Read More

Dahi Handi 2022 : दादरमध्ये दहीहंडीत अफझल खान वधाचा देखावा, या फोटोची होतेय चर्चा

दहीहंडीचा उत्सव दोन वर्षांनी अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो आहे. दहीहंडी म्हटलं की गोविंदांचा उत्साह आणि जल्लोष आलाच. हाच जल्लोष राज्यभरात आणि खासकरून मुंबई-ठाण्यात पाहायला मिळतो आहे. आज मुंबईतल्या दादर भागात आयडीअल लेनमधल्या एका दहीहंडीत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफझल खानाचा वध केल्याचा देखावा दाखवण्यात आला होता. दहीहंडीत अफझल खान वधाचा देखावा दादरमधल्या […]

Read More

PM Narendra Modi म्हणाले.. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुण्यातील शिवसृष्टीमध्ये वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हीडिओ कॉन्फरनद्वारे सहभागी झाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास शैलीत बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी […]

Read More

Navi Mumbai विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार- राज ठाकरे

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार त्यात वाद निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं असं म्हणते आहे. तर इतर पक्षांची मागणी दी. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी करत आहेत. त्यावरून प्रशांत ठाकूर यांनी आज राज ठाकरे यांनी […]

Read More

ठाकरे सरकारचा कारभार म्हणजे मोगलाई-देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात राजकीय पक्षांचे मेळावे जोरात, सत्तारूढ पक्षांचे मोर्चे जोरात, अशावेळी निर्बंध हे फक्त शिवजयंतीवर का? असा प्रश्न मला पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवावर निर्बंध लादणं चुकीचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवजयंतीवरचे निर्बंध, 75 लाख लोकांच्या वीजतोडण्या कापून सर्वसामान्यांचा छळ हे सगळं सुरू आहे. हा सगळा कारभार म्हणजे मोगलाईच आहे अशी टीका […]

Read More