Ind vs Aus : विराट कोहली, चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाचं कसं वाढवलं टेन्शन?
Border gavaskar test series:ऑस्ट्रेलिया विरूद्धचा शेवटचा सामना टीम इंडिया (Team India) येत्या ९ मार्च रोजी अहमदाबादमध्ये खेळणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. मात्र या सामन्यापुर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे. कारण टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू खराब फॉर्मचा सामना करत आहे. या त्याच्या कामगिरीचा फटका संघाला बसत आहे. त्यामुळे […]