महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजारांहून जास्त नवे Corona रूग्ण, 159 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 108 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 159 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज महाराष्ट्रात 4 हजार 736 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 62 लाख 52 हजार 150 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.04 टक्के इतका झाला […]

Read More

महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 158 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 196 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर राज्यात आत्तापर्यंत एकूण 62 लाख 9 हजार 364 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.93 टक्के इतकं झालं आहे. आज महाराष्ट्रात 5 हजार 132 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात दिवसभरात 158 […]

Read More

महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्ण बरे, 100 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 811 नवे रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 61 लाख 95 हजार 744 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.86 टक्के इतके झाले आहे. आज महाराष्ट्रात 4 हजार 145 नवीन रूग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज 100 कोरोना रूग्णांच्या […]

Read More

महाराष्ट्रात दिवसभरात 13 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 96.27 टक्के

महाराष्ट्रात दिवसभरात 13 हजार 452 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आजपर्यंत एकूण 59 लाख 65 हजार 644 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.27 टक्के झालं आहे. आज दिवसभरात राज्यात 7 हजार 761 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात दिवसभरात 167 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या […]

Read More

महाराष्ट्रात Corona रूग्णसंख्येत चढउतार सुरूच, दिवसभरात 10 हजारांपेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजार 353 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 58 लाख 19 हजार 901 कोरोना बाधित रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.02 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 9 हजार 771 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. 29 जूनला म्हणजेच […]

Read More

Variant Of Concern म्हणजे नेमकं काय? Delta Plus ने टेन्शन का वाढवलं आहे?

कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटने सध्या महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रूग्ण आढळले होते. त्यातल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या व्हेरिएंटला Variant Of Concern घोषित केलं आहे. जगातल्या 80 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण मिळाले आहेत. आता आपण जाणून घेऊया व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणजे काय? […]

Read More

PM Modi’s Speech Highlights: पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात काय-काय घोषणा केल्या?

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (7 जून) देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील 18 वर्षावरील नागरिकांचंं लसीकरण देखील मोफत होणार असल्याची घोषणा केली. ज्याचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याचं स्पष्ट केंल आहे. तसंच लसीकरणासंबंधी जे 25 टक्के काम केंद्र सरकारने राज्यांकडे दिलं होतं ते आता पुन्हा एकदा […]

Read More

महाराष्ट्रात Lockdown वाढणार की नाही?, थोड्याच वेळात समजणार!

मुंबई: कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govt) लागू केलेला लॉकडाऊन (Lockdown) हा 1 जूनपर्यंत असणार आहे. त्यामुळे आता हा लॉकडाऊन आणखी वाढणार की नाही? याबाबत आज (27 मे) निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. कारण सरकारने जारी केलेला लॉकडाऊन संपण्यासाठी आता अवघे चार-पाच दिवस शिल्लक आहेत. अशावेळी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (state cabinet […]

Read More

धक्कादायक… कोरोनाच्या विळख्यात चिमुकले, ‘या’ जिल्ह्यात तब्बल 374 मुलांना कोरोनाची लागण

रोहित वाळके अहमदनगर: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत धोका लहान मुलांना जास्त असल्याचे सांगितले असताना आता महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. काल (रविवार) एकाच दिवसात 0-14 वयोगटातील तब्बल 374 मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर  जिल्हा प्रशासनाने यावर खुलासा देत ही आकडेवारी […]

Read More

दुसऱ्या लाटेतल्या या गोंधळाला पंतप्रधानच जबाबदार – राहुल गांधी

मुंबई तक: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सामान्यांचे जे हाल होताहेत, आरोग्य सुविधांवर जो ताण जाणवतोय ते अत्यंत दुर्दैवी आहे. या सर्वासाठी पूर्णतः सरकार जबाबदार आहे. दुसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती हाताळण्यात सरकार चुकलंय आणि या गोंधळाला पंतप्रधानच जबाबदार असल्याचा आरोप केलाय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत त्यांनी हा आरोप केलाय. या […]

Read More