Cabinet Meeting : राज्यगीत ते स्पर्धा परीक्षा शुल्क निश्चिती; काय निर्णय झाले?

Jai Jai Maharashtra Maja song by shahir Sable: मुंबई: जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ (Jai Jai Maharashtra Maja) गीताला महाराष्ट्राचं (Maharashtra) राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे. मंगळवार (३१ जानेवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (Shivaji Maharaj Jayanti) औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे.  याशिवाय […]

Read More

राजमाता जिजाऊंच्या जन्म सोहळ्याला गालबोट : पुरुषोत्तम खेडेकरांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

बुलढाणा (ज़का खान) : राजमाता जिजाऊ यांच्या जन्म सोहळा कार्यक्रमाला यंदा गालबोट लागलं आहे. राज्यभरातील जिजाऊभक्तांना तसेच कार्यकर्त्यांना पोलिसांनी कार्यक्रम स्थळापासून दहा – दहा किलोमीटर लांब अडवलं होतं, त्यामुळे अनेक जण परत गेली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर या भक्तांना परत पाठविण्यात आलं का? असा सवाल करत पुरुषोत्तम खेडेकर यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं. काय […]

Read More

संजय राठोड यांचा पाय खोलात; गायरान जमीनचं आणखी एक प्रकरण उजेडात

ज़का खान : वाशिम : शिंदे सरकारमधील विद्यमान अन्न, औषध प्रशासन मंत्री आणि मविआ सरकारमधील तत्कालिन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचं वाशिम जिल्ह्यातील सावरगांवमधील गायरान जमीन वाटप प्रकरण वादग्रस्त ठरलं आहे. अशात त्यांच्याशी संबंधित आणखी एक गायरान जमीन प्रकरण उजेडात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करुन वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरालगतची १० एकरांमधील कोट्यवधी रुपयांची […]

Read More

ऋतुजा लटके यांच्या विजयाचे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस! अनिल बोंडेंनी सांगितलं कारण

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी घोषित झाला. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ ला 12 हजार 776 मतं मिळाली. लटके यांच्या या विजयाचं श्रेय उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक, कार्यकर्ते आणि मतदारांना दिलं आहे. […]

Read More

MCA Election : आमचे विचार वेगळे, रोज संघर्ष करु पण खेळात राजकारण बाहेर ठेवतो – शरद पवार

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या (गुरूवारी) पार पडणार आहे. अध्यक्षपदासाठी पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय शिवसेना (ठाकरे गट) सचिव मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दरम्यान, या मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय नेत्यांसाठी वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लब इथं स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं आहे. […]

Read More

Andheri By Poll : लटकेंच्या बाजूने निकाल लागताच अंधेरीची जागा भाजपला गेली? मुरजी पटेलांचे पोस्टर व्हायरल

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायालयाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे लटके यांची उमेदवारी आता अंतिम झाली असून त्या उद्या सकाळी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, न्यायालयाने लटके यांच्या […]

Read More

थेट जनतेतून सरपंच-नगराध्यक्ष निवडीचा निर्णय कोणाच्या फायद्याचा? जनता की भाजप?

महाविकास आघाडी सरकारनं रद्द केलेला सरपंच निवडीचा निर्णय पुन्हा लागू करण्याची घोषणा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं केली आहे. त्यामुळे आता थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. यापूर्वी जनतेनं निवडून दिलेले सदस्य सरपंच किंवा नगराध्यक्षांची निवड करत होते. पण, आता निर्णय बदलला जाणार आहे. या निर्णयामुळे जनतेला पाहिजे ती योग्य व्यक्ती सरपंच […]

Read More

बंडखोर आमदारांच्या मुंबईतल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी काय म्हटलंय?

२१ जूनला महाराष्ट्रात राजकीय बंड झालं. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बंडखोर आमदार आधी सुरतला गेले, त्यानंतर गुवाहाटीला गेले. गुवाहाटीहून गोव्याला गेले आणि गोव्याहून शनिवारी रात्री मुंबईत परतले. त्यानंतर या सगळ्या आमदरांसह भाजपच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीच्या आधी भाजप-शिवसेना युतीचा विजय […]

Read More

Sharad Pawar : “उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागल्याने देवेंद्र फडणवीस अस्वस्थ असू शकतात”

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. २९ जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ३० जूनला राज्यात नवं सरकारही आलं. दुपारी ३ वाजेपर्यंत हीच चर्चा होती की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना….. शरद […]

Read More

शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते : चव्हाणांपाठोपाठ खैरेंचाही गौप्यस्फोट

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं एक वक्तव्य सध्या खूपच चर्चेत आहे. या वक्तव्याने त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी केली आहे. 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि तो एकनाथ शिंदेचे घेवून आले होते, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला. एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर […]

Read More