Chhatrapati Sambhajinagar : दंग्यामागे राज्य सरकार; संजय राऊतांचा गंभीर आरोप
राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेबद्दल बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेबद्दल बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
मराठवाड्यातील महत्त्वाचं शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये काही समाजकंटकांनी सामाजिक शांतता भंग करत हिंसक कृत्ये केले. या हिंसाचाराबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी राजकीय नेत्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला.
मराठवाड्यातील संवेदनशील शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री हिंसक घटना घडली. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असून, खासदार संजय राऊतांनी यासाठी शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरले आहे.
Nitesh Rane: महाविकास आघाडीने आम्हाला प्रचंड त्रास दिला. भाजप कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकले. आम्हाला झालेला त्रास कमी करण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांना एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन करावं लागलं. असं नितेश राणे म्हणाले.
राज्याचे उप मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नागपूर निवासस्थानी बॉम्ब पेरल्याची (bomb threat) फोनवरून धमकी मिळाली होती. मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली होती.
sanjay Raut Slams eknath Shinde and bjp over savarkar gaurav yatra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना महाराष्ट्रात ठिकठिकाणी सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकास्त्र डागलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्यभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ आयोजित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
Ajit Pawar Slams Shinde fadnavis Government after maharashtra budget session end : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शनिवारी सुप वाजले. अधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागली. मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून अजित पवारांनी पुन्हा एकदा टीका केली.
BMC CAG Audit: मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत कॅगने ताशेरे ओढले आहेत. याबाबतची सगळी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा मुद्दा कॅगच्या अहवालाच्या आधारे मांडला. यामुळे पुन्हा एकदा भाजपकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.