Maharashtra Political Crises : राज्यपालांच्या भूमिकेनं गाजवला दिवस; कोर्टातील १० मुद्दे

सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सुरु आहे. यात आज पार पडलेल्या सुनावणीत राज्यपालांच्या भूमिकेनं संपूर्ण दिवस गाजवला. आज ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद करताना अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यापालांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्तासंघर्षाच्या प्रकरणात राज्यपालांनी राजकीय हेतूने आणि ‘मविआ’चे सरकार पाडण्यासाठीच निर्णय घेतले असल्याचा दावा सिंघवी यांनी केला. तसंच राज्यपालांच्या पत्राबाबत सिंघवी म्हणाले, हे […]

Read More

उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत : कोश्यारींना हटविण्यावर फडणवीसांचं विधान

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटविण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका जाहीर केली. येत्या ३ डिसेंबरला सकाळी ७ वाजता रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे जाऊन आमची व्यथा मांडणार आहोत. तिथं आम्ही आमचा प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार आहोत, असं उदयनराजे यांनी सांगितलं. शिवाय, आपण या […]

Read More

भगतसिंह कोश्यारींविरुद्ध उदयनराजेंचा ‘आक्रोश’ : पदावरुन हटवण्यासाठीची भूमिका जाहीर

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटविण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका जाहीर केली. येत्या ३ डिसेंबरला सकाळी ७ वाजता रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे जाऊन आमची व्यथा मांडणार आहोत. तिथं आम्ही आमचा प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार आहोत, असं उदयनराजे यांनी सांगितलं. शिवाय, […]

Read More

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोण कोणत्या वादांमुळे चर्चेत राहिले?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता माफी मागितली आहे. शनिवारी त्यांचं एक वक्तव्य व्हायरल झालं होतं, ज्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी त्यांना खडे बोल सुनावले. त्यानंतर त्यांनी ट्विट करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं सांगितलं. अखेर या प्रकरणी त्यांनी माफी मागितली आहे. मात्र वाद […]

Read More

मुख्यमंत्री ‘व्होट बँके’चं राजकारण करताहेत; काँग्रेस नेत्याचं राज्यपालांना पत्र

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर शिवसेनेनं परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित केला, तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्र’वार’ बघायला मिळालं. दरम्यान, राज्यातील महिलांवरील वाढत्या घटनांवरून काँग्रेसच्या नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात साकीनाका बलात्कार घटनेबद्दल […]

Read More

नवा लेटरबॉम्ब: ‘विशेष अधिवेशन बोलवा,’ राज्यपालांचा ठाकरे सरकारला सल्ला

मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरेंना विशेष अधिवेशन बोलविण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता या विषयानरुन आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. मुंबईतील साकीनाका इथं झालेल्या बलात्कार प्रकरणी, काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला आमदारांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं होतं. ज्याविषयी एक पत्र […]

Read More

राज्यपालांनी स्टेजवरच काढला महिलेच्या तोंडावरचा मास्क

पुणे: कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर कोरोना प्रोटोकॉल पाळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्क लावणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना देखील मास्क घालणं देखील गरजेचं आहे. पण याच प्राथमिक गोष्टीचा विसर खुद्द राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पडल्याचं दिसत आहे. कारण एका कार्यक्रमात राज्यपाल […]

Read More

राज्यपालांची काळी टोपी आणि राहुल गांधींचा सवाल, पाहा कोश्यारी का संतापले

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका वेगळ्याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. ‘भारतीय संसद मे भगत सिंह कोश्यारी’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आपलं मनोगत व्यक्त करत असतानाच कोश्यारींनी राहुल गांधींविषयीचा एक किस्सा सांगितला. त्यात त्यांनी ते परिधान करीत असलेल्या काळ्या टोपीवरुन राहुल गांधी यांनी नेमकी काय […]

Read More

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून तात्काळ मंजूर!

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यासही राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आज (४ मार्च) दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले. ज्याला राज्यपालांनी तात्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे अखेर संजय राठोड यांना आपलं […]

Read More