स्वातंत्र्यदिनीच कर्नाटकात कर्फ्यू लागलेल्या वीर सावरकरांच्या पोस्टरचा वाद नेमका काय?

कर्नाटक राज्यातील शिवमोग्गामध्ये स्वातंत्र्यदिनीच कर्फ्यू अर्थात जमावबंदी लावण्याची वेळ आली होती. वीर सावरकर यांच्या पोस्टरवरुन झालेल्या वादामुळे तणाव वाढला आणि अखेर प्रशासनानं खबरदारी म्हणून कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या शिवमोग्गमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. तसंच पोलीस बंदोबस्तामध्येही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. वीर सावरकरांच्या पोस्टरवरुन झालेला वाद नेमका काय? शिवमोग्गा येथील अमीर अहमद […]

Read More

देवेंद्र फडणवीस राजीनामा देतील का?; मोदींच्या आवाहनावर रुपाली पाटलांचं ट्विट चर्चेत

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. विविध मुद्द्यांवरती बोलताना नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचाही उल्लेख करत विरोधकांवर टीकास्त्र डागलं. मोदींनी केलेल्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हे उत्तर देताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा दाखला दिला आहे. या अगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार […]

Read More

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी इस्लामिक देशांनी काय दिल्या शुभेच्छा?

भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. अशा परिस्थितीत देशात आणि जगातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. अनेक इस्लामिक देशांनी तसेच भारताच्या मित्र राष्ट्रांनी 15 ऑगस्टच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. सौदी अरेबियाचे राजे सलमान आणि क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी डिप्लोमॅटिक केबल पाठवून भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सौदी अरेबियाचे राजे सलमान […]

Read More

75 वर्षे 75 कमाल…हॉकीपासून क्रिकेटपर्यंत क्रीडा क्षेत्रात भारत कसा बनला महासत्ता?

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हा विशेष सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी देशभरात अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या 75 वर्षांच्या प्रवासात भारताने शिक्षण, आरोग्य, संरक्षण यासह जवळपास सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. क्रीडा हे एक क्षेत्र आहे जिथे भारतीय खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने जगात भारताला नावलौकिक मिळवून दिला आहे. भारताने क्रीडा क्षेत्रात गेल्या […]

Read More

केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया वाढणार?; पंतप्रधान मोदींनी लालकिल्ल्यावरून कुणाला दिला इशारा?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसह पाच राज्यांचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईडीच्या कारवायांवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणात मोदींनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा उल्लेख करत विरोधकांवर शरसंधान साधलंय. महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह विविध राज्यांत झालेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केलं असून, त्याचा अर्थ केंद्रीय यंत्रणाच्या कारवाया वाढणार, अशी चर्चा […]

Read More

Narendra Modi Speech : २५ वर्षांसाठी ५ संकल्प! लालकिल्ल्यावरून मोदींनी देशाला काय सांगितलं?

आज (15ऑगस्ट २०२२) देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण पार पडलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या भाषणात मोदींनी पुढच्या २५ वर्षांसाठी ५ संकल्प करण्याचं आवाहनं देशवासियांना केलं. १५ ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण केल्यानंतर लालकिल्ल्यावरुन बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर संपूर्ण जगाचा […]

Read More

Independence Day 2022 Narendra Modi speech : ‘७५ वर्षात हा देश अनेक संकटातून उभा राहिला’

देश आज ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने देशभरात हर्षोल्हास आणि जल्लोषाचं वातावरण आहे. देशात स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असून, निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केलं. यावेळी मोदींनी देशाला संबोधित केलं.

Read More

Independence Day: कुणी आयुष्य वेचलं, कुणी बलिदान दिलं! ‘हे’ आहेत स्वतंत्र भारताचे १० युद्धवीर

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जातो आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य संग्रामात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी जी चळवळ उभी केली त्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही पाच मोठी युद्धं झाली जेव्हा आपल्या देशातल्या शेकडो वीरांनी […]

Read More

Independence Day: १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून का साजरा केला जातो? काय आहे इतिहास?

भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. यावर्षी स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होतं. त्यानंतर लाल किल्ला या राष्ट्रीय वास्तूवरून देशाचे पंतप्रधान देशाला संबोधित करतात. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्यात शेकडो स्वातंत्र्य वीरांनी बलिदान दिलं. स्वातंत्र्य […]

Read More

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: कपिल देव यांचा कॅच, धोनीचा सिक्सर, क्रिकेटमधील फॅन्सला रडवणारे 10 क्षण

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने देशात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक यात उत्सवात सामील होत आहेत आणि 75 वर्षांचे ऐतिहासिक क्षण आठवत आहेत. जर आपण क्रिकेटबद्दल बोललो तर आज भारत या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे, भारताचा संघ मजबूत आणि दिग्गज खेळाडूंनी भरलेला आहे. 75 वर्षात भारतासाठी असे […]

Read More