Bheed : कोरोना, भूक अन् असहायतेची भयंकर कहाणी; ट्रेलर पाहिलात का?

मुंबई : लॉकडाऊन… या एका शब्दाचं नाव जरी कानावर पडलं तरी अंगावर काटा उभा राहतो. या काळात अनेकांच्या डोक्यावरील छप्पर गेलं. अनेक जणांच्या हातचं काम सुटलं. शहरच्या शहर ओसाड पडली. सर्वसामान्य लोकांना दोनवेळेच्या अन्नाची भ्रांत पडली होती. मजूर काम करणारे अनेक परराज्यातील नागरीक रस्त्याने पायी घराकडे परताना दिसले. दरम्यान, लॉकडाउन काळातील हे भयाण वास्तव आता […]

Read More

लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून होणार लवकरच मुक्तता

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना हाती घेतल्या गेल्या. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन देशासह महाराष्ट्रातही कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्याचबरोबर नंतरही संचारबंदी, रात्रीची संचारबंदी अशा स्वरूपात निर्बंध लावण्यात आले होते. या काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असून, लवकरच […]

Read More

PM Modi: ‘श्रमिकांना मोफत तिकिटं देऊन, मुंबईतून मूळ गावी पाठवून काँग्रेसने कोरोना पसरवला’, PM मोदींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला लोकसभेत उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात कोरोना संकटाच्या काळात पहिल्या लाटेवेळी (Corona first wave) कामगारांच्या स्थलांतरावरुन महाराष्ट्र, दिल्ली सरकार आणि काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप करत तुफान टीकाही केली. ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत उत्तरप्रदेश आणि बिहारमधील श्रमिकांनी मुंबई सोडून […]

Read More

महाराष्ट्रातील निर्बंधांमध्ये महत्वाचे बदल : ब्युटी पार्लर आणि जिम ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर निर्बंध आणण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी नवीन निर्बंधांची घोषणा केली. ९ जानेवारी रात्री १२ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होणार आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान लादण्यात आलेल्या कठोर निर्बंधाप्रमाणे यंदाचे निर्बंध कठोर नाहीयेत. परंतू या निर्बंधांमध्ये राज्य सरकारने आज महत्वाचा बदल केला आहे. शनिवारी जाहीर केलेल्या निर्णयात राज्य सरकारने ब्युटी पार्लर आणि जिम बंद […]

Read More

वाढत्या रूग्णसंख्येबाबत आणि निर्बंधांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन, म्हणाले….

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीचं आवाहन केलं आहे. राज्यात वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियमांचं काटेकोर पालन करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तसंच जे लोक नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे निर्देश त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांचं साताऱ्यात सूचक वक्तव्य काय म्हणाले […]

Read More

कोरोना रूग्ण वाढल्याने महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार ? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर

कोरोनाच्या व्हायरसला थांबवायचं असेल तर गर्दीवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. राज्यात निर्बंध लावण्याचा आज तरी विचार नाही. मात्र कठोर निर्बंध लागू शकतात असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 100 टक्के लॉकडाऊनची आज तरी गरज नाही. मात्र जी परिस्थिती आहे ती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगणार आहोत. टास्क फोर्स आणि इतर महत्त्वाच्या घटकांशी चर्चा करून […]

Read More

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांचं साताऱ्यात सूचक वक्तव्य

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य साताऱ्यामध्ये केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. रविवारी राज्यात 11 हजार रूग्णांची नोंद झाली. ही बाब नक्कीच चांगली नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू शकतो असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. काय म्हणाले अजित पवार? ‘राज्यात कोरोना रूग्णांची […]

Read More

Rajesh Tope On Maharashtra Lockdown: दोन दिवसांत महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार?

महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. मंगळवारी दिवसभरात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. त्यातले 1377 रूग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागणार का? याबद्दल चर्चांना उधाण आलंय. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी वाढत्या कोरोना रूग्णांबाबत टोपेंनी चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याबद्दल मुख्यमंत्री […]

Read More

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेनं?, सेलिब्रेशनच्या उत्साहावर निर्बंधांचं विरजण, नियमावली जाहीर

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा महाराष्ट्रासाठी, देशासाठी डोकेदुखी ठरतो आहे. कारण ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण वाढत आहेत. अशात खबरदारीचा उपाय म्हणून आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सगळ्यांनी आरोग्याचे नियम पाळावेत […]

Read More

राज्यात रात्रीचा लॉकडाउन लागणार?; मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सशी झाली चर्चा, आज निघणार आदेश

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग महाराष्ट्रासह देशभरात झपाट्याने वाढत असून, केंद्र सरकारने राज्यांना सतर्क करत नाईट कर्फ्यूसह निर्बंध लावण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यात एकाच दिवसांत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले तब्बल 23 रुग्ण आढळून आल्यानं आता निर्बंध आणखी कडक केले जाण्याची दाट शक्यता आहे. आगामी ख्रिसमस, नववर्ष, विवाह सोहळे, गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कडक पावलं […]

Read More