एक अशी मशीद जिथे भोंग्यावरुन अजान होत नाही, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

– राकेश गुडेकर, रत्नागिरी प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या मशिदीवरील भोंग्यावरुन होणाऱ्या आवाजाचं राजकारण चांगलंच रंगलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमनंतर राज्यातील पोलीस यंत्रणेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाईही करायला सुरुवात केली आहे. परंतू एकीकडे राज्यात मशिदीवरील भोंग्यांचं राजकारण रंगात आलेलं असताना रत्नागिरीतली एक मशिद आपल्या वेगळ्या प्रयत्नामुळे चर्चेचा विषय बनली आहे. रत्नागिरीच्या […]

Read More

Vasant More: ‘एखादा सेनापती नसला म्हणून..’, बालाजीहून परतल्यावर वसंत मोरेंची पहिली मुलाखत

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. 4 मे पासून राज्यात अनेक ठिकाणी मनसेने आपलं आंदोलन सुरु केलं होतं. अशावेळी गेल्या काही दिवसापासून प्रचंड चर्चेत आलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे मात्र गायब होते. त्यामुळे मनसेमध्ये उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र, आता या सगळ्याबाबत स्वत: […]

Read More

Vasant More: वसंत तात्यांनी ‘राज’ आंदोलनाचा ठरवून करेक्ट कार्यक्रम केला?

पुणे: राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना मशिदीवरील भोंग्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा कार्यक्रम ठरवून दिला. पण लढाईदिवशीच पुण्यातील मनसेचा चेहरा असलेले वसंत मोरे नॉट रिचेबल झाले. आता त्यांनी नॉट रिचेबल असण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. राज आंदोलनाबद्दल आपला कार्यक्रम आधीच ठरल्याचं सांगितलं आहे. त्यामुळेच वसंत मोरेंचं नेमकं म्हणणं काय, पूर्वनियोजित कार्यक्रम काय ठरला होता, तेच आपण जाणून घेणार […]

Read More

RPI मोदी सरकारसोबत असताना राज ठाकरे यांची गरजच काय?: आठवले

विजयकुमार बाबर, सोलापूर: ‘राज ठाकरे यांना NDA मध्ये घेण्याची गरज नाही. रिपाई (RPI) मोदी सरकारबरोबर असताना राज ठाकरे यांची गरजच काय?’ असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. ‘राज ठाकरे हे सातत्याने झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे कार्य करत आहेत. वास्तविक पाहता भगवा […]

Read More

Sandeep Deshpande : संदीप देशपांडे राज ठाकरेंच्या घराबाहेरुन का पळून गेले?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरुन पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढणारे मनसेचे नेते संदीप देशपांडे अखेर समोर आले आहेत. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानसमोर पोलीस संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी आपल्या गाडीतून पळ काढला होता. तेव्हापासून त्यांचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. ते अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. असं […]

Read More

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषेदतील प्रत्येक शब्द जसाच्या तसा…

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (4 मे) पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. हा विषय काही एक दिवसाची नाही. त्यामुळे जेव्हा-जेव्हा भोंग्यावरुन अजान होईल तेव्हा-तेव्हा हनुमान चालीसा लावणारच असं राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या प्रत्येक शब्द जसाच्या […]

Read More

मोठी बातमी: राज ठाकरेंच्या ‘त्या’ भाषणावर आजच कारवाई करणार: पोलीस महासंचालक

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या जाहीर सभेत जे भाषण केलं त्यावर कारवाई केली जाणार की नाही याविषयी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेबाबत काही कारवाई करायची असल्यास आजच केली जाईल. याप्रकरणाकडे औरंगाबादचे आयुक्त लक्ष ठेवून आहेत. असंही रजनीश शेठ म्हणाले. पाहा पोलीस महासंचालक नेमकं […]

Read More

Shiv Sena vs MNS: ‘देशातील एकमेव भाडोत्री पक्ष म्हणजे मनसे’, शिवसेना नेत्याची घणाघाती टीका

राकेश गुडेकर/भरत केसरकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग: ‘राज ठाकरे हे एक करमणुकीचे केंद्र आहे, आणि त्यांचा  मनसे पक्ष हा भाडोत्री पक्ष आहे, मनसे हा देशातील एकमेव भाड्याचा पक्ष आहे.’ अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ‘बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. ते उत्तम काम करत आहेत. हे राज ठाकरे यांना पाहवत नाही. याबाबत देखील त्यांना […]

Read More

राज ठाकरे म्हणाले 4 तारखेनंतर ऐकणार नाही, अन् मुस्लिम पदाधिकार्‍यांचे राजीनामा झाले सुरु

वसंत मोरे, बारामती: औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भोंग्याच्या मुद्द्यावर कायम असल्याचं दिसून आलं. एवढंच नव्हे तर त्यांनी तीन तारखेनंतर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजविण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पण आता राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे गेल्या 16 वर्षांपासून मनसेमध्ये कार्यरत असलेले दौंड शहरातील मनसेचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष […]

Read More

Raj Thackeray: ‘एकदा काय ते होऊन जाऊ द्या!’, अजान सुरु होताच राज ठाकरे भडकले!

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (1 मे) औरंगाबादमधील भाषणादरम्यान मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी अत्यंत आक्रमक शब्दात भूमिका मांडली. दरम्यान, त्यांच्या भाषणात एक अशी घटना घडली की, ज्यामुळे राज ठाकरे हे मशिदीवरील भोंग्यांवर अधिकच संतापले. नेमकं काय झालं? औरंगाबादमधील सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरे यांचं भाषण सुरु होतं. त्यावेळी ते मशिदीवरील भोंग्यांवर बोलत होते. पण त्याचवेळी […]

Read More