Sengol Sceptre : मुंबईबरोबर तीन विधान परिषदांमध्येच ठेवला जायचा राजदंड, कारण…

अध्यक्ष किंवा सभापती कामकाज सुरु करताना हा राजदंड समोर ठेवला जातो. राजदंड हा सभागृहाचा सर्वोच्च सन्मान म्हणून ठेवण्यात येतो. राजदंड आला कुठून आणि तो केव्हापासून वापरला जातो?

Read More

Maharashtra legislature monsoon session: शिंदे -भाजप सरकारचं पहिलं अधिवेशन; ठाकरे गटाचे आमदार कुठे बसले?

आजपासून महाराष्ट्र विधी मंडळात अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 2019 सालच्या निवडणुकानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. त्यादरम्यान भाजप अडीच वर्ष विरोधी बाकावर बसलं होतं. मात्र, शिंदेंच्या बंडानंतर शिंदे गट आणि भाजपने मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जे सत्ताधारी […]

Read More

निलंबन रद्द केलेल्या ‘त्या’ 12 आमदारांना पाहा कोर्टाने काय सुनावलं!

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबन रद्द करुन ठाकरे सरकारला एक मोठा धक्का दिला आहे. मात्र, याचवेळी कोर्टाने आमदारांची देखील कानउघडणी केली आहे. एका अधिवेशनापेक्षा जास्त काळाचं निलंबन सभागृहाच्या अधिकार क्षेत्रात नाही. असं म्हणत सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशनात भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केलं आहे. ज्या विरोधात भाजपच्या बारा आमदारांनी […]

Read More

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सस्पेन्स कायम, बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?

मुंबई: काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अनेक महिने लोटले आहेत. तरीही नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही. आज (22 जून) कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांन दिली आहे. यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचा सस्पेन्स अद्यापही […]

Read More

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22: काय स्वस्त, काय महाग

मुंबई: महाराष्ट्राचा 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आजा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी काही महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत. मात्र, या अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि कोणत्या गोष्टी महाग होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, यावेळी याबाबत फार मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नाही. यावेळी फक्त मद्यावरील कर पाच टक्क्यांनी वाढविण्यात आल्याची घोषणा करण्यात […]

Read More

उद्धव ठाकरे जेव्हा फुलं देऊन राज्यपालांचं स्वागत करतात….

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अधिवेशनातल्या अभिभाषणासाठी विधानसभेत आले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांनी त्यांचं फुलं देऊन स्वागत केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद महाराष्ट्राने मागचं वर्षभर पाहिला आहे. विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकार आणि राज्यपाल असा सामना रंगला आहे मात्र आज राज्यपाल जेव्हा अभिभाषणासाठी आले त्याआधी त्यांचं फुलं देऊन स्वागत करण्यात […]

Read More

टेन्शन वाढलं! महाराष्ट्रातली ‘ही’ शहरं ठरत आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या रूग्णसंख्येने महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलं आहे. अमरावतीमध्ये १ मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात काय काय गोष्टी घडतात? रुग्ण वाढतात का? कोरोनाचा प्रादुर्भाव होतो आहे का? या सगळ्या गोष्टींवर महाराष्ट्रातील आरोग्य विभागाची नजर आहे. पुढचे आठ दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. इंडिया टुडेने वाढत्या […]

Read More

राज्यपाल-ठाकरे सरकार वादात नवी ठिणगी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातल्या वादाचा नवा अंक सुरू झालाय. राज्यपाल कोश्यारी यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारला पत्र लिहून सूचना केल्यात. पण राज्यपालांचं हे पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. कारण विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या शिफारसीवर भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताच निर्णय घेतला नाही. उलट विधानसभेच्या रिक्त पदासाठी भगतसिंह कोश्यारी […]

Read More