Bhagat Singh Koshyari : कोश्यारींचा राजीनामा मंजूर, बैस नवे राज्यपाल

Ramesh Bais new Governor of maharashtra : गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात आलं आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. कोश्यारी यांना पदमुक्त केल्यानंतर नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात […]

Read More

राज्यपाल कोश्यारींची राजीनामा देण्याची इच्छा : १२ वादांनी गाजला कार्यकाळ

Maharashtra governor bhagat-singh koshyari controversy : मुंबई : महाराष्ट्राचे वादग्रस्त ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदावरुन जाणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यांनी स्वतः राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. राजभवनातून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मनन करण्यात घालविण्याचा […]

Read More

राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार! PM मोदींकडे स्वतःच केली मोठी मागणी

मुंबई : वादग्रस्त ठरलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदावरुन जाणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यांनी स्वतः राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. राजभवनातून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मनन करण्यात घालविण्याचा मानस असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी […]

Read More

भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून जाणार! ‘मुंबई Tak’कडे मोठी बातमी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या वादाच्या चक्रव्युहात अडकले आहेत. भगतसिंह कोश्यारींकडून सातत्यानं जनतेच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केली जात असल्याचं म्हणत विरोधकांनी त्यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपालांना हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलीये. भाजपकडून खासदार राहिलेल्या दोन्ही व्यक्तीनींच सरकार […]

Read More

छत्रपती उदयनराजेंनी दिलेला अल्टिमेटम संपला : राज्यपालांविरोधात मोठा निर्णय जाहीर करणार?

सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी या हटविण्यासाठी आक्रमक झालेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा अल्टिमेटम आज संपत आहे. मात्र अद्याप या दोघांवर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचं सांगत उद्या (सोमवारी) दुपारी ते त्यांची पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. त्यासाठी उद्या दुपारी उदयनराजे भोसले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात ते […]

Read More

राज्यपाल कोश्यारींना केवळ एखाद्या विधानावरुन कोंडीत पकडू नये : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. परंतु, केवळ एखाद्या विधानावरुन त्यांना कोंडीत पकडू नये, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी केलं. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. एकमेकांच्या राजकीय नेत्यांवर, आदर्श व्यक्तींवर केलेल्या टीकेवरून राज्यात आधीच वातावरण तापलं होतं. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी […]

Read More

महाराष्ट्रात मराठी भाषा शिकली पाहिजे, गुजराती समाजाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचं संबोधन

महाराष्ट्रात मराठी भाषा शिकली पाहिजे आणि इथली संस्कृती आत्मसात केली पाहिजे असं प्रतिपादन गुजाराथी समाजाला संबोधित करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे. गुजराती आणि राजस्थानी समाज जर मुंबईतून निघून गेला तर या शहराची आर्थिक राजधानी ही ओळख पुसली जाईल असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागच्या आठवड्यात केलं होतं. त्यानंतर […]

Read More

सुनील पोखरणांची नियुक्ती राज्य सरकारकडूनच; ‘त्या’ वृत्तावर राजभवनाकडून स्पष्टीकरण

अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांचं निलंबन राज्य सरकारनेच रद्द केल्याचं आणि पुन्हा नियुक्त केल्याचं समोर आलं आहे. राज्यपालांनी विशेषाधिकाराचा वापर केल्याच्या वृत्तानंतर राजभवनाकडून हे वृत्त फेटाळण्यात आलं असून, सरकारनेच नियुक्ती केल्याचं राजभवनाने स्पष्ट केलं आहे. डॉ. सुनील पोखरणा यांचं निलंबन रद्द होणं किंवा निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना होणं […]

Read More

महाविकास आघाडी सरकारही सुप्रीम कोर्टात जाणार, राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न सुटणार?

राकेश गुडेकर, रत्नागिरी: भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रलंबित प्रश्नाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणी आपण पुढाकार घेऊन सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याच्या तयारीत असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. याबाबत […]

Read More

Nawab Malik: ‘राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा झालाय’, नवाब मलिकांची जोरदार टीका

मुंबई: ‘भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही. कारण राज्यपाल भवन हे आता राजकीय अड्डा झालं आहे.’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशा बातम्या चालवल्या जात असल्याने त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे. पाहा नवाब मलिक […]

Read More