Mumbai मध्ये लॉकडाऊनचे संकेत कोणत्या निर्बंधांमुळे?

मुंबई तक देशात वाढणारी रुग्णसंख्या पाहता केंद्रीय यंत्रणांनी राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ज्या आठ राज्यांना रुग्णसंख्या वाढीमुळे अलर्ट दिला आहे. त्यापैकी दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन लागला आहे. त्याहीपेक्षा रुग्णसंख्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण मुंबईत आहेत. यामुळे मुंबईत घालण्यात आलेले निर्बंध हे लॉकडाऊनचे […]

Read More

Maharashtra Corona : चिंता वाढली, ओमिक्रॉनच्या रुग्णाच्या पहिल्या मृत्यूची नोंद महाराष्ट्रात

देशात ओमिक्रॉनच्या रुग्णाचा पहिला मृत्यू झाल्याचं 30 डिसेंबरला जाहीर करण्यात आलं, आणि हा रुग्ण महाराष्ट्रातलाच आहे. हा रुग्ण कुठचा आहे, नेमका कशामुळे त्याचा मृत्यू झाला, त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री होती की नव्हती, त्यांना कोणती लक्षणं होती की, याची माहिती जाणून घेऊयात.

Read More

राज्यात रात्रीचा लॉकडाउन लागणार?; मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सशी झाली चर्चा, आज निघणार आदेश

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग महाराष्ट्रासह देशभरात झपाट्याने वाढत असून, केंद्र सरकारने राज्यांना सतर्क करत नाईट कर्फ्यूसह निर्बंध लावण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यात एकाच दिवसांत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले तब्बल 23 रुग्ण आढळून आल्यानं आता निर्बंध आणखी कडक केले जाण्याची दाट शक्यता आहे. आगामी ख्रिसमस, नववर्ष, विवाह सोहळे, गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कडक पावलं […]

Read More

ओमिक्रॉनमुळे लग्न, समारंभ, सभांवर निर्बंध लागण्याची शक्यता, राजेश टोपेंची माहिती

राजेश टोपे यांनी ओमिक्रॉनबाबत राज्य सरकारची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. येत्या काळात लहान मुलांना लसीकरण होण्याची गरज असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Read More

Lockdown : महाराष्ट्रात निर्बंध वाढणार?; विजय वडेट्टीवार यांनी दिले संकेत

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने बघता बघता भारतातही शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले दोन रुग्ण कर्नाटकात आढळून आले. त्यामुळे यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. केंद्र सरकारबरोबर सर्वच राज्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना दिसत असून महाराष्ट्रातही काही प्रमाणात निर्बंध वाढवण्यात आले आहेत. त्यातच आता लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली असून, त्यावर राज्याचे मदत व […]

Read More

Theatre Reopen : अखेर चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू होणार; ठाकरे सरकारने तारीख केली जाहीर

राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली असून, राज्य सरकारने हळूहळू जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आणण्याच्या दिशेनं पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे. शाळा आणि धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या निर्णयानंतर आता चित्रपट व नाट्यगृहांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट राज्यात ओसरली आहे. मात्र, तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यानं राज्य सरकारने निर्बंध शिथील करताना […]

Read More

अजित पवार गर्दी करू नका सांगतात अन् तुम्ही…; जितेंद्र आव्हाडांवर नेटकरी संतापले

राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर नेटकरी संतापल्याचं पाहायला मिळालं. आव्हाड यांनी भिंवडीतील त्यांच्या स्वागत यात्रेचा एक व्हिडीओ ट्वीट केला. ज्यात कोरोनाच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करण्यात आल्याचं दिसत असून, यावरून नेटकऱ्यांनी आव्हाडांना प्रश्न विचारत संताप व्यक्त केला आहे. राज्यावरील कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून अजूनही काही प्रमाणात निर्बंध ठेवण्यात […]

Read More

Maharashtra Lockdown : तूर्तास महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही; राजेश टोपेंनी दिला दिलासा

मुंबईसह राज्यातील काही भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं पुन्हा निर्बंध कठोर केले जाणार असल्याच्या चर्चेंनं जोर धरला होता. मात्र, सध्या तरी लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचं स्पष्ट करत राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यात रुग्णसंख्येचा आलेख उंचावत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाण्याची चर्चा सुरू झाली. लॉकडाऊन […]

Read More

Lockdown : …तर आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल; मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असून, आता निर्बंध शिथिल करण्याची मागणी भाजपाकडून सातत्यानं केली जात आहे. यात मंदिरं खुली करण्यासह इतरही मागण्यांचा समावेश असून, भाजपच्या मागणीचा समाचार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कुणाच्याही चिथावणीला बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी लॉकडाउनबद्दलही भाष्य केलं. मुंबईतील बाल कोविड काळजी केंद्राचं आज मुंख्यमंत्री उद्धव […]

Read More

Unlock : लग्नाला 100 माणसं बोलवायची की 200 ?; लग्न सोहळ्याच्या निर्बंधाबद्दल टोपे काय म्हणाले?

14 एप्रिलपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधातून राज्य सरकारने नागरिकांची काहीअंशी मुक्तता केली आहे. आज (11 ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंध काही हटवण्यात येत असल्याची माहिती दिली. लग्न सोहळ्यासंदर्भातील निर्बंधही राज्य सरकारने काही प्रमाणात हटवले असून, त्याबद्दलच्या नियमांचीही टोपे यांनी माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 15 ऑगस्टपासून […]

Read More