Tanaji Sawant : ‘तर’ मुख्यमंत्र्यांसहित एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही, मराठा समाजातील नेते आक्रमक

मुंबई : मागील काही दिवसांपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत सातत्याने त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडत आहेत. बीडमधील धनंजय मुंडे यांच्यावरील वादग्रस्त टीकेनंतर त्यांनी आता मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे म्हटल्याने सावतं वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. सावंत यांच्या या वक्तव्यावरुन […]

Read More

जळगाव : वादग्रस्त पीआय किरण बकाले अखेर निलंबित; आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती

जळगाव : मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त पोलिस निरीक्षक किरण बकाले यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. जातीयवादी नीच प्रवृत्तीचा पोलीस अधिकारी किरण बकाले अखेर निलंबित… खातेनिहाय चौकशी होऊन बडतर्फ होईपर्यंत लढा सुरूच राहणार.!!! अशी माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिली. माजी खासदार […]

Read More

Maratha Reservation प्रश्नी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीत जाऊन मराठा आरक्षण प्रश्नी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापुढे मांडला आणि मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सांगितलं. महाराष्ट्रातल्या चारही प्रमुख पक्षांचे प्रतिनिधीही संभाजीराजेंसोबत यावेळी होते. काय म्हणाले संभाजीराजे राष्ट्रपतींच्या भेटीनंतर? राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आम्ही मांडलेली […]

Read More

Maratha Reservation : ‘केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णयामुळे मराठा आरक्षण मार्ग मोकळा झाला हा गैरसमज’

केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेऊन 102 व्या घटना दुरूस्तीचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे एखाद्या जातीला मागास ठरवून तिला आरक्षण देण्याचा राज्यांचा अधिकार केंद्र सरकारने मान्य केला आहे. याबाबत संसदेत विधेयक मंजूर केलं जाईल. यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण […]

Read More

मराठा आरक्षणावरील निकालाची समीक्षा करण्यासाठी ठाकरे सरकारने नेमली समिती

मराठा आरक्षणावरच्या निकालाची समीक्षा करण्यासाठी ठाकरे सरकारने आता समिती नेमली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाची समीक्षा करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकप्रतिनीधींना रस्त्यात अडवा, घराबाहेर पडू देऊ नका ! मराठा आरक्षणाच्या निर्णयावर उदयनराजे संतापले कोण कोण आहे समितीमध्ये? दिलीप भोसले, माजी […]

Read More

राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्योरापांमध्ये मराठा समाजाचं अतोनात नुकसान -मराठा क्रांती मोर्चा

राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये मराठा समाजाचं अतोनात नुकसान झाल्याची उद्विग्न प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी दिली आहे. आधीच ESBC अध्यादेश अ SEBC कायदा असो १०२ विघटना दुरुस्ती असो राज्यातील चारही प्रमुख संसदेत व विधिमंडळात आहेत त्यावेळेस सभागृहात अशी बिले मंजूर करताना हि काळजी घेत नाहीत हे हि लक्षात घेतले तर आज करीत एकमेकावारचे आरोप प्रत्यारोपाने मराठा […]

Read More

मराठा समाजाची लढाई, आरक्षण आणि समोर असलेली आव्हानं

प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षण रद्द झालं आहे ज्यानंतर आता राज्य सरकारकडे बरेच कमी पर्याय शिल्लक राहिले आहेत. भारतीय जनता पक्षानेही चुका केल्या. त्याआधीचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यांच्याकडूनही चुका झाल्या आणि आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारनेही मराठा आरक्षणाच्या बाबतीत चुका केल्या आहेत हे विसरता येणार नाही. नॅशनल कमिशन हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात आलं आहे. केंद्र शासनाने […]

Read More

Maratha Reservation नक्की कुणामुळे रद्द झालं? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात

पृथ्वीराज चव्हाण मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. सुप्रीम कोर्टाने या आरक्षणाबाबत हा निर्णय देताच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात होतं तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला होता. आता या निकालाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया. काय म्हणत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री […]

Read More

Maratha Reservation: ‘पंतप्रधान मोदींनी छत्रपती संभाजीराजेंना चर्चेसाठी वेळ का दिली नाही?’

मराठा आरक्षणावरील चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीराजेंना चर्चेसाठी वेळ का दिली नाही? असा प्रश्न आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याचा अधिकार जर पंतप्रधानांना असेल तर वर्षभरापासून छत्रपती संभाजीराजे हे वेळ मागत आहेत. त्यांना वेळ पंतप्रधानांनी का दिला नाही असा प्रश्न आता संजय राऊत यांनी विचारला आहे. गुरूवारी […]

Read More

Maratha Reservation : सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल का फेटाळला?

मराठा आरक्षण रद्द झालं आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे मराठा समाज नाराज झाला आहे. मात्र आता या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला निराश न होण्याचं आवाहन केलं आहे. तसंच आता मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींनी मार्गी लावावा अशी हात जोडून विनंतीही केली आहे. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने बुधवारी […]

Read More