सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता मिलिंद शिंदेंची होणार एण्ट्री

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचं कथानक सध्या रंगतदार वळणावर आलं आहे. सुडाने पेटलेली शालिनी संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवते आहे. घराचा आणि कंपनीचा ताबा तर तिने घेतलाच आहे. मात्र ही मालमत्ता परत हवी असल्यास माझ्यासोबत कबड्डीचा डाव जिंकावा लागेल अशी अट तिने घातली आहे. त्यामुळे शिर्केपाटील कुटुंबासमोर सामना जिंकण्याचा एकमेव पर्याय […]

Read More

मुलगी झाली हो मालिकेत येणार नवा ट्विस्ट,बिग बॉस फेम या अभिनेत्रीची होणार मालिकेत नवीन एंट्री

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेचं कथानक अतिशय रंगतदार वळणावर आलं असून मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची एण्ट्री होणार आहे. शर्मिष्ठा नीलिमा सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार असून नीलिमाच्या येण्याने मालिकेत नवं वळण येणार आहे. माऊने सिद्धांत सोबत लग्नासाठी नकार दिला असून लग्न करेन तर शौनकशी असं ठामपणे सांगितलं आहे. माऊने जरी लग्नासाठी नकार दिला असला तरी […]

Read More

अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा गोव्यात अपघाती मृत्यू

पुणे शहरात वास्तव्यास असणारी मराठमोळी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा २० सप्टेंबर रोजी अपघाती मृत्यू झाला. गोव्यातील बागा- कलंगुट येथे घडलेल्या या अपघातात ईश्वरीचा मित्र शुभम देगडे याचाही मृत्यू झाला आहे. सोमवारी २० सप्टेंबर रोजी पहाटे हा अपघात घडला. गोव्यातील बागा येथीलद रस्त्याने जात असताना शुभमचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खाली असलेल्या खाडीत कोसळली. त्यातच गाडी […]

Read More

रंग माझा वेगळा मालिकेत येणार नवा ट्विस्ट, कार्तिकने नाकारला स्वत:च्या मुलीला त्याचं नाव देण्याचा अधिकार

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. दीपाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिलाय खरा पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच आहे. जन्मानंतर दीपाचं एक बाळ तिच्यापासून दूर झालंय. तर दुसऱ्या बाळाचं पितृत्वच तिच्या वडिलांनी म्हणजेच कार्तिकने नाकारलं आहे. त्यामुळे दीपाने आता माझी मुलगी वडिलांच्या नावाची भीक मागणार नाही […]

Read More

तुझ्यात जीव रंगला फेम राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी या मालिकेतून येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या मातीत कसून तयार झालेला रांगडा मर्द हार्दिक जोशी म्हणजेच झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेतील राणादा आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहे. अभिनेता हार्दीक जोशी याच्या राणादा या व्यक्तिरेखेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि राणामुळे हार्दिकला ओळख मिळाली. मालिका संपल्यावर या राणाला प्रेक्षक खूप मिस करत आहेत. पण आता हा राणा म्हणजेच अभिनेता […]

Read More

अरुंधतीची वेदना मी अक्षरश: जगलेय,अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरची भावनिक पोस्ट

‘आई कुठे काय करते’ मालिकेतलं भावनिक वळण सध्या प्रत्येकाच्याच मनाला चुटपुट लावणारं आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा २५ वर्षांचा संसार अखेरिस मोडला. घटस्फोटानंतर अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं. अरुंधतीला घर आणि आपली माणसं सोडताना ज्या वेदना झाल्या त्याच वेदना अनुभवताना प्रेक्षकांनाही अश्रू अनावर होत होते.अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी देखिल एक भावनिक पोस्ट करत […]

Read More

अमृता पवार म्हणतेय तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं

झी मराठीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं असं या मालिकेचं नाव असून त्यात अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ३० ऑगस्टपासून रात्री ९ वाजता तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि पाहता […]

Read More

हृता दुर्गुळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर,या मालिकेतून करणार नवीन सुरवात

आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने तमाम प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे. ती अक्षरशः तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. फुलपाखरू नंतर हृताचे चाहते तिच्या नवीन मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. झी मराठीवर नुकताच एका मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि प्रेक्षक चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि […]

Read More

मोहितने घडवून आणला चिन्याचा अपघात, हे कळल्यावर काय करणार मालविका?

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला हि लोकप्रिय मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. स्वीटू आणि ओमच्या प्रेमाची नलू परीक्षा घेतेय. अनेक अडचणींवर मत करून ओम या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी धडपड करतोय. त्यातच स्वीटू आणि ओम मध्ये गैरसमज देखील निर्माण होत आहेत पण त्यामागे मोहित आणि मालविका यांचा हात आहे.मालविकाच्या सांगण्यावरून मोहित ओमच्या […]

Read More

संजीवनी करणार रणजीतची निर्दोष सुटका

राजा रानीवर ओढवलेलं संकट अखेर दोघांनी मिळून परतवून लावले आहे. पुन्हाएकदा वाईटावर चांगल्याचा विजय झाला असं म्हणायला हरकत नाही. संजू आणि रणजीत एकमेकांच्या साथीने मोठयातलं मोठं संकट दूर करतात. रणजीतच्या मार्गदर्शनामुळे संजूने खर्‍या गुन्हेगारांचा शोध लावला आणि गुलाबचा डाव मोडीस काढला आहे. संजूची जिद्द आणि प्रयत्नामुळे रणजीतची निर्दोष सुटका होणार आहे. गुलाब रणजीतला जी कठोर […]

Read More