7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार दिवाळी आधी देणार मोठं गिफ्ट

मोदी सरकारकडून दिवाळी आधी आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठं गिप्ट देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो आणि त्यामध्ये आता 3 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय सरकारने घेतला तर मात्र दिवाळी आधीच कर्मचाऱ्यांना मोठं गिप्ट मिळणार आहे.

Read More

RBI: देशात पुन्हा नोटाबंदी… 2 हजारांच्या नोटा बंद होणार!, मोदी सरकारचा मोठा निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 2000 रुपयांची नोटेचं लीगल टेंडर तर राहील, परंतु ती चलनातून बाहेर काढली जाईल.

Read More

रिंकी-पिंकीच्या लग्नाचा मुद्दा थेट संसदेत : नवनीत राणांनी केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी

सोलापूर : राज्यभर गाजलेल्या रिंकी-पिंकी अन् अतुल आवताडे यांच्या लग्नाचा मुद्दा थेट देशाच्या संसदेत पोहचला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या लग्नाचा प्रश्न उपस्थित केला. दोन महिलांशी त्यातही एकाच वेळी एकाच मंडपात विवाह करणं हा हिंदू संस्कृतीसाठी धोका असल्याचं म्हणतं ज्यांनी हा प्रकार केला त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राणा यांनी केली. […]

Read More

Gadkari: ‘गाडीत चहाचा थेंब जरी पडला तर मी तुम्हाला…’, गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा

Nitin Gadkari Mumbai-Pune Express Way : नवी दिल्ली : मोदी सरकारमधील (Modi Govt) सर्वात लोकप्रिय मंत्री म्हणून ओळख असलेल्या नितिन गडकरींच्या (Nitin Gadkari) कामांबाबत आपण नेहमीच ऐकत-वाचत आलेलो आहोत. मात्र, गडकरींची कामाची नेमकी पद्धत कशी आहे, विशेषत: रस्ते बांधणीबाबत गडकरी किती काटेकोर आहेत याचा एक किस्साच स्वत: गडकरींनी ‘अजेंडा आज तक’ या विशेष कार्यक्रमात सांगितला. […]

Read More

PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी मोरबी हॉस्पिटल चकाचक करण्यासाठी धावपळ? काँग्रेस-आपचा आरोप

मोरबी : येथील पूल दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरु असलेल्या मोरबी सिव्हील हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. मात्र त्यापूर्वी या दौऱ्याच्या अनुषंगाने हॉस्पिटलमध्ये रात्री रंगरंगोटीचं काम सुरु असल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं केला आहे. काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी हा इव्हेंटबाजीचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. तर आम […]

Read More

देवेंद्र फडणवीसांचे दावे; आदित्य ठाकरेंचं जशास तसं उत्तर!

मुंबई : एअरबस टाटाचा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या आरोप-प्रत्यारोपांवरुन सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. अशातच सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना उत्तर दिली. वेदांता फॉक्सकॉन, एअरबस टाटा आणि इतर प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाहेर गेल्याचा आरोप त्यांनी काही कागदपत्र दाखवत केला. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी त्वरित पत्रकार परिषद […]

Read More

अल्पसंख्याक मंत्रालय खरंच बंद केलं जाणार का? काय म्हणतंय सरकार?

केंद्र सरकार अल्पसंख्याक मंत्रालय बंद करण्याची शक्यता असल्यासंबंधीचे आरोप करणारं वृत्त चुकीचं आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं आहे अल्पसंख्याक मंत्रालयाने या वृत्ताचं खंडन केलं आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय बंद करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. त्याविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या बातम्या या खोट्या आहेत, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारतर्फे […]

Read More

गाजावाजा न करता मोठे प्रकल्प गुजरातमध्ये : PM मोदीं केले गृहराज्याचे कौतुक

भावनगर : गुजरातमधील भाजप सरकारने प्रसिद्धीवर पैसे वाया न घालवता, गाजावाजा न करता राज्यात अनेक मोठमोठे प्रकल्प आणले आहेत, असे म्हणतं गृहराज्य गुजरात सरकारचे तोंडभरुन कौतुक केले. गुरुवारी गुजरातमध्ये ६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. त्यानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गुजरातला देशातील सर्वात मोठी किनारपट्टी लाभली […]

Read More

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दसरा-दिवाळीचं गिफ्ट! केंद्राकडून महागाई भत्त्यात बंपर वाढ

dearness allowance hike by 4 percent : महागाई भत्ता वाढण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. दिवाळी-दसऱ्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून गिफ्ट मिळालं आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली आहे त्यामुळे महागाई भत्ता आता ३४ वरून ३८ टक्के झाला […]

Read More

सामना अग्रलेख : PM नरेंद्र मोदींचे मन अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप

मुंबई : “देशात भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील कारवायांमुळे राजकारणात नवे ध्रुवीकरण सुरू झाले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना वाचविण्यासाठी काही राजकीय गट संघटित होत आहेत. त्यांच्यापासून देशातील आणि केरळच्या जनतेला सतत सावध राहावे लागेल.” असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यावर असताना केले होते. त्यांच्या याच विधानावर आता “नरेंद्र मोदींचे मन अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप […]

Read More