Telangana : ‘KCR’ यांचा महाराष्ट्र प्रवेश निश्चित! संभाजीराजे छत्रपती चेहरा?

Will Sambhaji Raje Chhatrapati met Telangana Chief Minister ‘KCR’ नांदेड : तेलंगणातील (Telangana) सत्ताधारी पक्ष ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची (Bharat Rashtra Samithi) महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री होत आहे. यासाठी नांदेड (Nanded) जिल्ह्याला प्रवेशद्वार म्हणून निवडण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांची ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा होणार आहे. […]

Read More

संभाजीराजे छत्रपती संतप्त : आक्रमक होत ‘झी स्टुडिओ’ला दिला गंभीर परिणामांचा इशारा

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि चित्रपटांमध्ये दाखविण्यात आलेल्या विविध दृश्यांमुळे वातावरण तापलं आहे. याविरोधात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी रायगडवरुन एका आंदोलनाची सुरुवात केली असून ते मुंबईमध्ये आझाद मैदानातही आंदोलन करणार आहेत. अशातच आता संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. हर हर महादेव या चित्रपटाविरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओला […]

Read More

PM मोदींना माझी हात जोडून विनंती, कोश्यारींना महाराष्ट्राबाहेर काढा : संभाजीराजे छत्रपती

परभणी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. यावरुनच आता संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर काढा असं म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काय म्हटलं? औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब […]

Read More

“अजिबात सहन करणार नाही”,’हर हर महादेव’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’वरून छत्रपती संभाजीराजे भडकले

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत आहे. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा येणं ही चांगलीच बाब आहे मात्र इतिहासाची मोडतोड झाल्यास गप्प बसणार नाही असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. हर हर महादेव हा झी स्टुडिओचा सिनेमा दिवाळीत रिलिज झाला. यामध्ये सुबोध भावेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर शरद केळकर या अभिनेत्याने बाजीप्रभू […]

Read More

सरकारने शब्द न पाळल्याने उपोषण सुरू करण्याशिवाय पर्यायच उरला नाही-संभाजीराजे

मराठा आरक्षण मिळण्यास किती वेळ लागेल सांगता येत नाही. मात्र आम्ही सात मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एकही मागणी या सरकारने पूर्ण केलेली नाही. पंधरा दिवसात मागण्या मंजूर करतो असं सरकारने सांगितलं होतं. मात्र आजतागायत काहीही तोडगा काढला नाही. त्यानंतर आम्ही रायगड आणि नांदेडलाही आंदोलन केलं. त्या आंदोलनाची दखलही सरकारने घेतली नाही, इतकं दुर्लक्ष केल्यामुळे उपोषण […]

Read More

खासदार संभाजीराजेंचं आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन, 5 हजार तरूण मुंबईला रवाना

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारने दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे भोसलेंनी आजपासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातल्या विविध भागांमधून पाच हजार तरूण मुंबईत रवाना झाले आहेत. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार संभाजीराजे करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ५ हजार मराठा तरुण मुंबईला रवाना झाले आहेत. […]

Read More