अर्थमंत्र्यांकडून आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. आपल्या भाषात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सितारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प Health, Human Capital, Innovation and R&D, Physical Infrastructure या चार महत्वाच्या गोष्टींवर आधारीत असल्याचं सांगितलं. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला. यासाठी निर्मला सितारामन यांनी […]