Prashant Damle : “राजकारणी मंडळी २४ तास अभिनय करत असतात, इतका वेळ अभिनय करणं…”

राजकारणी मंडळी २४ तास अभिनय करत असतात. इतका वेळ अभिनय करणं हा जोक नाही असं परखड आणि सडेतोड मत अभिनेते प्रशांत दामले यांनी मांडलं आहे. पुण्यातल्या कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी हे मत व्यक्त केलं आहे. आपल्याकडे ७० टक्के लोकांचा राजकारणाशी फारसा संबंध येत नाही. त्यांना त्यांचं जेवण करणं, राहणं, ट्रेन पकडणं, ऑफिसला जाणं हे जास्त […]

Read More

रोहित पवारांच्या ‘त्या’ आरोपाला देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर, म्हणाले..

शिवसेना फोडल्यानंतर आता पुढचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केला होता. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गंभीर आरोप भाजपवर केला होता. त्याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते तिथे माध्यमांनी जेव्हा त्यांना रोहित पवारांच्या आरोपाविषयी […]

Read More

“गद्दार कोण आणि खुद्दार कोण महाराष्ट्राला माहित आहे” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर

मुख्यमंत्री व्हायला मिळावं म्हणून उद्धव ठाकरेंनी भाजपला दूर केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी केली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दिल्लीतून उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर गद्दार कोण आणि खुद्दार कोण? हे महाराष्ट्राला माहित आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्हाला खोके सरकार म्हणून हिणवलं जातं आहे. पण लक्षात […]

Read More

एकत्र बसून चहा पिणं म्हणजे विरोधी पक्षांची एकजुट नाही, नितीश कुमारांना प्रशांत किशोर यांचा टोला

एकत्र बसून चहा पिणं म्हणजे विरोधी पक्षांची एकजुट नाही असा टोला नितीश कुमारांना प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी लगावला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौरे करून अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. याबाबत प्रशांत किशोर यांनी हा टोला लगावला. आज तकसोबत केलेल्या खास चर्चेत प्रशांत किशोर यांनी हा टोला लगावला आहे. काय म्हणाले […]

Read More

Aditya Thackeray : लादेनसारखा याकूब मेमनचा मृतदेह समुद्रात दफन का केला नाही?

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवर लाईट लावले गेले आहेत आणि संगमरवर लावून कबरीची मजार करण्यात आली आहे असा आरोप भाजपकडून केला जातो आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही रंगल्या आहेत. भाजपने या प्रकरणी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप करत हेच का तुमचं मुंबईवरचं आणि देशावरचं प्रेम असा प्रश्न विचारला आहे. अशात आता या प्रकरणात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांची […]

Read More

“मंत्री तुम्ही तुमच्या घरी”, नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना भर सभागृहात का सुनावलं?

महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना सुरू आहे. विधानसभेच्या दोन्ही सभागृहात मंत्री विरूद्ध विरोधक अशी खडाजंगी पाहण्यास मिळते आहे. आज नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. मंत्री तुम्ही तुमच्या घरी असे बोल त्यांनी गुलाबराव पाटील यांना सुनावले आहेत. गुलाबराव पाटील आणि नीलम गोऱ्हे […]

Read More

Aditya Thackeray: खरे मुख्यमंत्री कोण? तेच कळत नाही.. तुम्हीच सांगा म्हणत उडवली खिल्ली

आमदार गुंडगिरी करत आहेत, धमक्या देत आहेत. खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला नाही. खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही. तुम्हीच सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहे? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीच्या विरोधी गटात सहभागी झाले. विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर […]

Read More

बिहारमध्ये राजकीय उलथापालथ! नितीश कुमारांच्या जदयूने भाजपची साथ सोडली

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार पायउतार झाल्यानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जदयू आणि भाजपचा राजकीय संसार मोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार भाजपपासून दूर जाणार असल्याची चर्चा होती. आज झालेल्या जदयूच्या बैठकीत भाजपसोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीश कुमार जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल, असा सूर […]

Read More

Uddhav Thackeray : “आपल्या हातून भगवा खेचणं दूरच, कुणी हात लावायचा प्रयत्न केला….”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. तर या सरकारमुळे शिवसेना दुभंगली आहे. खरी शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्याचं आव्हान आता उद्धव ठाकरेंसमोर आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी जे आवाहन शिवसैनिकांना केलं आहे ते चांगलंच चर्चेत आहे. संख्याबळाच्या जोरावर आम्हीच शिवसेना आहोत असा दावा एकनाथ शिंदे […]

Read More

पत्रकार, शिवसेना खासदार, मविआचे शिल्पकार असलेल्या संजय राऊतांचा राजकीय प्रवास आहे तरी कसा?

शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. पत्रा चाळ प्रकरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. तेव्हापासून संजय राऊत हे राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. तसं तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच संजय राऊत हे रोज त्यांच्या विविधी प्रतिक्रियांमुळे चर्चेत होते. अत्यंत रोखठोक आणि शिवसेनेची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेल्या संजय […]

Read More