Maharashtra Politics: ‘त्या’ तीन भेटी ज्याने अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळतंय!
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Government) अस्तित्वात आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या सरकारच्या स्थिरतेबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. तीन पक्षांचं मिळून बनवलेलं हे सरकार कधीही कोसळू शकतं असं विरोधी पक्षाकडून वारंवार सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या मते या सरकारला पाच वर्ष कोणताही धोका नाही. मात्र, मागील काही दिवसातील तीन […]