सगळं सुरू मग नाट्यगृहं का बंद? अभिनेते Prashant Damle यांनी व्यक्त केली खंत!

राज्यात सगळं सुरू झालं आहे, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानी आहे मात्र नाट्यगृहं का बंद आहेत? असा प्रश्न सुप्रिसद्ध कलाकार प्रशांत दामले यांनी विचारला आहे. कोरोना, लॉकडाऊन यामुळे नाटक मरणार नाही. तरीही नजीकच्या काळात भविष्यात लेखक, नवी नाटकं निर्माण होतील का? हा प्रश्न मला सतावतो आहे असंही प्रशांत दामलेंनी म्हटलं आहे. तरूण लेखक, कलाकार, सीरियल, ओटीटीकडे वळतील […]

Read More

महाराष्ट्रात 7 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 120 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजार 120 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 61 लाख 24 हजार 278 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.66 टक्के एवढं झालं आहे. आज राज्यात 6 हजार 695 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात आज 120 मृत्यूंची नोंद झाली आहे. […]

Read More

महाराष्ट्रात दिवसभरात 6 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 177 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात 6 हजार 799 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता 61 लाख 10 हजार 124 इतकी झाली. ज्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा आता 96.66 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात 6 हजार 55 नवे रूग्ण आढळले आहेत. 177 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली […]

Read More

केरळमध्ये होणारी कोरोना रूग्णवाढ ही Third Wave ची सुरूवात? राजेश टोपे म्हणतात…

केरळमध्ये होणारी कोरोना रूग्णवाढ ही तिसऱ्या लाटेची सुरूवात असू शकते असं वक्तव्य महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. आम्ही महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची तयारी करतो आहोत. केंद्र सरकार आणि ICMR ने दिलेल्या निर्देशांनुसार आम्ही बालरोगतज्ज्ञांची टीमही सज्ज ठेवली आहे. ऑक्सिजन बेड, वैद्यकीय कर्मचारी आणि औषधोपचार या सगळ्याची तयारी आम्ही तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने केली आहे. आपल्या […]

Read More

Oxygen च्या कमतरतेमुळे महाराष्ट्रात कुणाचाही मृत्यू नाही, कोर्टात प्रतिज्ञापत्र-राजेश टोपे

ऑक्सिजनच्या कमतरेमुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकही मृत्यू झालेला नाही असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने कोर्टात दाखल केलं आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातली माहिती दिली. हे वास्तव आहे कारण महाराष्ट्रात जेव्हा ऑक्सिजनची जेवढी गरज होती ती भागवली गेली आहे. 100 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा आम्ही रूग्णांना केला आहे. इंडस्ट्रीजचा ऑक्सिजन न देता त्याचं रूपांतर […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘नौटंकी’मुळे देशात Corona ची दुसरी लाट- राहुल गांधी

कोरोनाच्या लाटेबाबत मोदी सरकारला आम्ही सावध केलं होतं. मात्र तेव्हा आमची खिल्ली उडवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण कोरोनावर विजय मिळवला आहे अशी घोषणा करून टाकली. अनेकदा नौटंकी केली त्यामुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे सगळे तात्पुरते उपाय […]

Read More

Oxygen, Remdesivir, Vaccines सह कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू-राजेश टोपे

देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीसीमध्येही हा मुद्दा मांडला गेला होता. साधारणतः सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिसरी लाट येऊ शकते. त्यावेळी आपण तयार असलं पाहिजे असं सुचवण्यात आलं होतं. तयार असणं म्हणजे काय तर पुरेसे बेड्स, डॉक्टर्स, रूग्णसेविका उपलब्ध असणं. ऑक्सिजन, औषधं ही […]

Read More

भारतात Corona ची तिसरी लाट कधी येणार ? जाणून घ्या तज्ज्ञांनी काय दिलं आहे उत्तर

सध्या आपला देश कोरोनच्या दुसऱ्या लाटेशी लढा देतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं स्वरूप इतकं भीषण आहे की त्यापुढे पहिली लाट ठीक होती असं म्हणायची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो आहे. तसंच जगात अनेक देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊन गेली आहे आणि चौथी लाट येण्याची चिन्हं दिसत आहेत. अशात भारतातही चर्चा सुरू झाली […]

Read More

Second Wave Corona : ICMR ने जारी केल्या सूचना

देशभरात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आली आहे. या लाटेने हाहाकार माजवला आहे हे आपण वाढत्या रूग्णसंख्येरून आणि मृत्यूंवरून लक्षात येतंच आहे. देशाचा कोरोना रूग्णवाढीचा दर म्हणजेच टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा 20 टक्क्यांहून जास्त आहे. टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रेसिंग हे तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत. तसंच आयसोलेशन आणि होम क्वारंटाईन रूग्णांसाठी ट्रिटमेंटही महत्त्वाची आहे. देशात रोज सरासरी […]

Read More

Second Wave : भारतात एवढ्या झपाट्याने का पसरतो आहे कोरोना?

Corona चे रूग्ण देशभरात झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाची दुसरी लाट भारतात आली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात हे प्रमाण बरचंसं कमी झालं होतं मात्र फेब्रुवारीचा मध्य, मार्च आणि एप्रिल महिन्यात हे प्रमाण चांगलंच वाढलं आहे. याबाबत CSIR चे DG शेखर मांडे यांनी त्यांची भूमिका सविस्तरपणे मांडली. CSIR चे DG शेखर मांडे म्हणतात.. कोरोना वाढण्याची अनेक कारणं असू […]

Read More