सगळं सुरू मग नाट्यगृहं का बंद? अभिनेते Prashant Damle यांनी व्यक्त केली खंत!
राज्यात सगळं सुरू झालं आहे, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानी आहे मात्र नाट्यगृहं का बंद आहेत? असा प्रश्न सुप्रिसद्ध कलाकार प्रशांत दामले यांनी विचारला आहे. कोरोना, लॉकडाऊन यामुळे नाटक मरणार नाही. तरीही नजीकच्या काळात भविष्यात लेखक, नवी नाटकं निर्माण होतील का? हा प्रश्न मला सतावतो आहे असंही प्रशांत दामलेंनी म्हटलं आहे. तरूण लेखक, कलाकार, सीरियल, ओटीटीकडे वळतील […]