Mulund: ‘गुजराती माणसाने मराठी म्हणून जागा नाकारली’, महिलेला धक्काबुक्की; अजित पवार प्रचंड संतापले
ठाण्याच्या मुलुंड भागात एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलुंडच्या शिवसदन सोसायटीत ही घटना घडली आहे.
ठाण्याच्या मुलुंड भागात एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलुंडच्या शिवसदन सोसायटीत ही घटना घडली आहे.
kalwa hospital death reason : कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी समितीकडून करण्यात आली. समितीने या मृत्युंसाठी कुणालाही जबाबदार ठरवलेलं नाही.
Raj Thackeray Speech in Thane : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण, इंडिया नावावरून सुरू असलेला गोंधळ आणि सद्यस्थिती या आणि इतर मुद्द्यांवर बोट ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात तुफान फटकेबाजी केली. सत्ताधारी, विरोधकांना टोले लगावले. राज ठाकरेंनी मिश्किल भाष्यही केले. यावेळी उपस्थित हसून लोटपोट झाले. अभिजित पानसे यांच्या कुसुमाग्रजांच्या अप्रकाशित कविता संग्रहाचे प्रकाशन राज […]
महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने तीन जणांना अटक केली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत ही कारवाई करण्यात आली. आरोपी बांगलादेशी नागरिकांना ओळख लपवण्यासाठी बनावट रेशन कार्ड बनवून देत होते.
महाराष्ट्रातील ठाणे येथे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील लिफ्ट अपघातात सात कामगारांचा भयानक मृत्यू झाला. 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी हा अपघात झाला. काम आटोपून कामगार 40 मजली इमारतीतून खाली येत होते. त्यानंतर अचानक लिफ्टची सपोर्टिंग केबल तुटली.
ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत अंडरग्राऊंड लिफ्ट पडून 6 जणांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.बाळकुम परिसरात रुणवाल एरिन नावाच्या 40 मजली इमारतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
A girl was murdered in Tisgaon area of Kalyan East. The accused killed the girl in front of her mother by stabbing her with a knife. The police arrested the youth in this case.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 27 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुनावलं.
कळवा रुग्णालयात 27 रुग्णांचा मृत्यू झाला. यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये. एकनाथ शिंदेंवरही तिखट शब्दात टीका केलीये.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.