Nashik MLC 2023 : काँग्रेसचा ‘हात’ सुटल्यानंतरही सत्यजीत तांबेंची ताकद वाढली…

2 teachers organization support Satyjeet Tambe : नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांची ताकद वाढली आहे. तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं. तसंच त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचीही सुत्रांची माहिती आहे. मात्र यानंतरही तांबे यांची ताकद वाढताना दिसून येत आहे. (2 teachers organization support Satyajeet […]

Read More

नाशिकमध्ये ‘मविआ’चा प्लॅन ठरला! काँग्रेसच्या नामुष्कीनंतर ठाकरे गट मैदानात

Shiv sena (UBT) support to subhangi Patil : नाशिक : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे. डॉ. सुधीर तांबे यांच्या अर्ज न भरण्यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली होती. त्यानंतर आता इथून ठाकरे गट मैदानात उतरला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक पदवीधर मतदारसंघ काँग्रेसने शिवसेना (UBT) पक्षाला सोडला आहे. तसंच या […]

Read More

Vidhan Parishad Election: भाजपने १३४ मतं नेमकी कशी मिळवली? कुणाची किती मतं फुटली?

सोमवारी दिवसभर विधान परिषद निवडणुकीचा धुरळा पाहण्यास मिळाला. या निवडणुकीत भाजपने मैदान मारलं आहे. भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे भाजपकडे पाचव्या जागेसाठी पुरेशी मतं नसतानाही एकूण १३४ मतं मिळवत भाजपने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत. काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र दोन्ही […]

Read More

जेव्हा भाई जगताप यांनी सहा वर्षांपूर्वी प्रसाद लाड यांना अवघ्या दोन मतांनी हरवलं होतं..

भाजपचे पाचही उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत जिंकून आले आहेत. प्रसाद लाड आणि भाई जगताप या दोघांमध्ये खरी चुरस होती. अशात भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी आपली किमया साधत राज्यसभेच्या पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. या निकालामुळे सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीची आठवण सगळ्यांना झाली आहे. भाई जगताप हे विजयी झाले आहेत काँग्रेसचे चंद्रकांत […]

Read More

Vidhan Parishad Election : पाचही उमेदवार विजयी, राज्यात ही परिवर्तनाची नांदी-फडणवीस

विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचही उमेदवार निवडून आले आहेत त्याचा मला खूप आनंद झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मतं घेतली होती. आता आम्ही १३४ मतं घेतली आहेत. मी आधीपासून हे सांगत होतो महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. आपल्या विवेकबुद्धीला अनुसरून आमदार मतं देतील. तेच पाहण्यास मिळालं असं देवेंद्र फडणवीस यांनी […]

Read More

Vidhan Parishad Election Results update : मोठी बातमी.. विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर

राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणूक निकालाचा सस्पेन्स वाढला आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसनं भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. तशी तक्रार काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली असून, विधान परिषदेचा निकाल येण्यास रात्री उशीर होण्याचीच शक्यता आहे. मात्र, मतमोजणी लांबल्यामुळे या निकालाकडे लक्ष लागलेल्या सगळ्यांचीच उत्सुकता आणखी वाढली आहे. विधानपरिषद निवडणुकीतील सर्वात मोठा उलटफेर: भाजपचे पाचवे उमेदवार […]

Read More

Vidhan Parishad Election : भाजपचे पाचही आमदार विजयी, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी

विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. आमश्या पाडवी आणि सचिन आहिर या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर विजयी झाले आहेत. तर भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. उमा खापरे, प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय हे चार उमेदवार […]

Read More

Vidhan Parishad Election : बहुजन विकास आघाडीची मतं कुणाला मिळाली? हितेंद्र ठाकूर म्हणाले…

महाराष्ट्रातल्या विधान परिषदेची निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. २८५ आमदारांनी आपला हक्क बजावला. ४ वाजता मतदान संपलं त्यानंतर ५ वाजता मतमोजणी सुरू होणार होती. मात्र काँग्रेसने भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर आक्षेप घेतला. त्यामुळे मतमोजणी उशिरा सुरू झाली. महाविकास आघाडीने आणि भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही बाजूंनी आमचेच […]

Read More

पक्षाचा आदेश पाळायचा हे आमच्या रक्तात भिनलेलं -आमदार मुक्ता टिळक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभेप्रमाणेच भाजपच्या आमदार मुक्ता टिळक या मतदानासाठी रवाना झाल्या आहेत. मतदानाला रवाना होण्यापूर्वी मुक्ता टिळक यांनी पुण्यात माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी आजारी असूनही मतदानाला जाण्यामागची भूमिका स्पष्ट केली. विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे […]

Read More

अनिल देशमुख, नवाब मलिकांची सुप्रीम कोर्टात धाव; मतदानाला परवानगी मिळणार?

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर आता दोघांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या वकिलांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे, सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी २ […]

Read More