मॅरेज हॉल, अपार्टमेंट, आलिशान फ्लॅट्स अन् बरच काही…, अर्पिता मुखर्जी अशी झाली करोडोंची मालकीण

बंगालमधिल शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेले माजी मंत्री पार्थ चॅटर्जींची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या संबंधित तीन कंपन्यांची ईडीच्या चौकशी सुरु आहे. पार्थ यांच्याशी संबंधीत असल्याने अर्पिताला या कंपन्यांमध्ये संचालक बनवण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. ईडीने 22 जुलै रोजी अर्पिताच्या दोन खोल्यांच्या अपार्टमेंटवर छापा टाकला तेव्हा 21 कोटी 90 लाखांची रोकड, सोन्याचे दागिने आणि विदेशी […]

Read More

Mithun Chakraborty:उद्धव ठाकरेंनंतर ममता बॅनर्जींचं सरकार कोसळणार?; 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा

मिथुन चक्रवर्ती यांनी नुकत्याच केलेल्या विधानाने पश्चिम बंगालच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप होऊ शकतो, असा दावा मिथून चक्रवर्तींनी दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर ममता बॅनर्जी यांचं सरकार संकटात असल्याची चर्चा सुरू झालीये. ममत बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाचे ३८ आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा […]

Read More

Arpita Mukherjee: पश्चिम बंगालमध्ये ईडीची मोठी कारवाई, TMC मंत्र्याच्या निकटवर्तीयाच्या घरी छापा

West Bengal SSC Recruitment Scam पश्चिम बंगाल येथील शिक्षण भरती घोटाळ्यासंदर्भात ईडीने मोठी कारवाई केली आहे. शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापा मारला आणि २० कोटींची रक्कम जप्त केली आहे. २ हजार रूपयांच्या नोटांचा खच लागलेले हे फोटो ईडीने ट्विट केले आहेत तसंच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही […]

Read More

पश्चिम बंगाल विधानसभेत राडा! भाजप-तृणमूल काँग्रेसचे आमदार भिडले, ५ भाजप आमदार निलंबित

पश्चिम बंगालमधील विधिमंडळ अधिवेशनाला शेवटच्या दिवशी गालबोट लागलं. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये धक्काबुक्कीची घडना घडली. या घटनेत तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजूमदार जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, अखेरच्या दिवशी भाजप […]

Read More

बंगालमधील हिंसाचारात 8 जणांचा हकनाक बळी, ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

बीरभूम (पश्चिम बंगाल): पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार भडकला आहे. येथे संतप्त जमावाने सुमारे डझनभर घरे पेटवून दिली. या हिंसाचारात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. राज्यात होत असलेल्या राजकीय हिंसाचारावरून भाजपने ममता सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजप […]

Read More

फ्री फायर मोबाइल गेमच्या माध्यमातून आधी ओळख, त्यानंतर बदलापूरच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे बदलापुरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाशी फ्री फायर मोबाईल गेमच्या आधारे ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने बहाण्याने बोलवून तिचे अपहरण करून पश्चिम बंगाल गाठले. मात्र, उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने 48 तासातच त्या अपहरणकर्त्याला बेड्या ठोकून त्याच्या तावडीतून पीडित मुलीची सुखरूप […]

Read More

पश्चिम बंगाल : रस्ते अपघातात १८ जणांचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

रविवारचा दिवस पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघाताचा दिवस ठरला आहे. मृतदेह नेणाऱ्या गाडीचा ट्रकसोबत झालेल्या अपघातात १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पश्चिम बंगालच्या नादीया जिल्ह्यात हा अपघात घडला आहे. मृतदेह घेऊन जाणारे वाहन स्मशानभूमीकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला. पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी मदतकार्य करुन परिस्थिती नियंत्रणात आणली […]

Read More

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या छोटा भावाचं कोरोनाने निधन

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांचे छोटे भाऊ (Younger Brother) असीम बंदोपाध्याय यांचे आज (15 मे) सकाळी कोरोनाने (Corona) निधन झाले. असीम बंदोपाध्याय यांना महिन्याभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज आज त्यांचं निधन झालं. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिड प्रोटोकॉलनुसारच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. गेल्या एक […]

Read More

मोदी हे पंतप्रधान आहेत, त्यांनी खालच्या पातळीवर उतरून प्रचार करू नये: संजय राऊत

मुंबई: ‘मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकांत अशा खालच्या पातळीवर उतरून प्रचार करू नये. हे प. बंगालात दिसले. लोक मग पंतप्रधानांचा पराभव करतात.’ अशा शब्दात शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Modi) बोचरी टीका केली आहे. शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या रोखठोक या विशेष संपादकीय लेखातून […]

Read More

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल एकाच ठिकाणी

मुंबई: पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काल (2 मे) जाहीर झाले आहेत. या पाचही राज्यातील निवडणुकीकडे आज संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण येथील निकालांचे अनेक प्रकारे पडसाद हे संपूर्ण देशात उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे निकाल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. प. बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यात मागील […]

Read More