India Vaccine Century: Corona लसीकरणात भारताने गाठला 100 कोटींचा टप्पा, महाराष्ट्रात काय स्थिती?
मुंबई तक कोरोनाची लढाई जगभर लसीच्या माध्यमातून लढण्यात येतेय. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आणि अवघ्या 9 महिन्यात देशात 100 कोटी डोसचा टप्पा गाठण्यात यश आलं आहे. अनेक अडथळे पार करत देशाने हा विक्रम केला आहे.

ADVERTISEMENT
मुंबई तक कोरोनाची लढाई जगभर लसीच्या माध्यमातून लढण्यात येतेय. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आणि अवघ्या 9 महिन्यात देशात 100 कोटी डोसचा टप्पा गाठण्यात यश आलं आहे. अनेक अडथळे पार करत देशाने हा विक्रम केला आहे.
मुंबई तक कोरोनाची लढाई जगभर लसीच्या माध्यमातून लढण्यात येतेय. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आणि अवघ्या 9 महिन्यात देशात 100 कोटी डोसचा टप्पा गाठण्यात यश आलं आहे. अनेक अडथळे पार करत देशाने हा विक्रम केला आहे.