जावेद अख्तर म्हणाले, अब्जावधीच्या कोकेनची बातमी हेडलाइनमध्ये कुठं दिसली नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

एनसीबीच्या मुंबईतील पथकाने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील समुद्रात असलेल्या एका जहाजावर धाड टाकली होती. ड्रग्ज पार्टी उधळून लावत एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक केली होती. या प्रकरणानंतर गुजरातमध्ये साडलेल्या ड्रग्ज प्रकरणाबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या दोन्ही प्रकरणांवर जावेद अख्तर यांनी भूमिका मांडली.

social share
google news

एनसीबीच्या मुंबईतील पथकाने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील समुद्रात असलेल्या एका जहाजावर धाड टाकली होती. ड्रग्ज पार्टी उधळून लावत एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक केली होती. या प्रकरणानंतर गुजरातमध्ये साडलेल्या ड्रग्ज प्रकरणाबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या दोन्ही प्रकरणांवर जावेद अख्तर यांनी भूमिका मांडली.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT