खदानात बुडालेल्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आठवले गेले आणि…

मुंबई तक

ADVERTISEMENT

डोंबिवलीतील संदप गावातील खदानमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला, दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी या कुटुंबियांची भेट घेतली, यावेळी आठवलेंसमोर पिडित कुटुंबियांनी दुख मांडलं.

social share
google news
mumbaitak

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT