नवनीत राणांवर लोकसभा अध्यक्ष का चिडले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेत अतिमहत्त्वाच्या लोकोपयोगी मुद्यावर चर्चा झाली. यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती दंगलीचा मुद्दा उपस्थित केला. देवेंद्र फडणवीसांच्या काळात राज्यात एकही दंगल झाली नाही. पण ठाकरे सरकारच्याच काळात महाराष्ट्रात दंगली का पेटल्या असा सवाल केला. पण नवनीत राणा यांचा मुद्दा खूप लांबला. त्यावरूनत तालिका अध्यक्ष नवनीत राणांवर चिडले. लोकसभेत […]

social share
google news

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेत अतिमहत्त्वाच्या लोकोपयोगी मुद्यावर चर्चा झाली. यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती दंगलीचा मुद्दा उपस्थित केला. देवेंद्र फडणवीसांच्या काळात राज्यात एकही दंगल झाली नाही. पण ठाकरे सरकारच्याच काळात महाराष्ट्रात दंगली का पेटल्या असा सवाल केला. पण नवनीत राणा यांचा मुद्दा खूप लांबला. त्यावरूनत तालिका अध्यक्ष नवनीत राणांवर चिडले. लोकसभेत नेमकं काय झालं?

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT