Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
पुढे म्हणाले, 'याचा अर्थ असा नाही की एक्सपायरी डेट संपलेलं अन्न खाल्ल्याने धोका निर्माण होत नाही. काही गोष्टी खाल्ल्याने, हानिकारक जीवाणूंच्या संपर्कात येऊ शकता ज्यामुळे उलट्या, जुलाब आणि ताप येऊ शकतो.'
Photo Credit; instagram
'पॅकेटमध्ये येणाऱ्या वस्तू जास्त काळ सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात केमिकल टाकले जाते.जर तुम्ही ते मुदत संपल्यानंतर खाल्लं तर त्याची चव खराब होईल.'
Photo Credit; instagram
'एक्स्पायर झालेलं अन्न खाल्ल्याने फूड पॉयझनिंगची समस्या उद्भवू शकते, जी गंभीर स्वरूप धारण करू शकते.' असे तज्ज्ञांचे मत आहे.
Photo Credit; instagram