तुमच्या खाण्याच्या सवयींचा तुमच्या आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होत असतो. त्याचा आरोग्यावर होणारा परिणामही तात्काळ दिसून येतो.
तज्ज्ञांच्या मते काही अन्न पदार्थ हे एकत्रित खाल्ल्यास त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत असतो, आणि त्याचा धोकाही असतो.
दूध आणि मासे या पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे या दोन्ही पदार्थ खाणे टाळावे.
या दोन गोष्टी एकत्रित खाल्ल्यामुळे रक्त आणि शरीरातील काही गोष्टी बिघडू शकतात.
आहार तज्ज्ञांच्या मते दूध आणि मीठही एकत्रित खाऊ नये. कारण त्याचाही विपरित परिणाम होऊ शकतो.
केळी शेक घेतले तरच त्याचा काही वाईट परिणाम होणार नाही. मात्र काही फळांबरोबर दूध घेतल्यास त्यामुळेही आरोग्यास हानी पोहचू शकते.
केळी दूध, दही किंवा ताकासोबत कधीही खाऊ नये असं तज्ज्ञांचे मत आहे. दूध आणि केळीच्या मिश्रणामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
तूप आणि मध या गोष्टीसुद्धा एकत्रित खाऊ नये. कारण त्याचाही शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
हिवाळ्यात दही, चीज किंवा दही यांसारख्या गोष्टी खाणे खूप फायदेशीर मानले जाते. पण रात्रीच्या वेळी अशा गोष्टी खाणे टाळावे.
दही जळजळ आणि रक्त, पित्त, कफ यांच्याशी संबंधित समस्या निर्माण करू शकते. ज्या लोकांची पचनशक्ती खराब असते त्यांना चीजमुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो.
Mumbai Indians : घरवापसीनंतर हार्दिक पांड्या इमोशनल, शेअर केला खास VIDEO