Photo Credit; instagram

Arrow

महिनाभर गव्हाचे पदार्थ खाल्ले नाही तर... काय आहेत फायदे, तोटे?

Photo Credit; instagram

Arrow

गहू हा आपल्या आहाराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. खासकरून जर भारतीय लोकांसाठी गव्हाशिवाय जेवण अपूर्ण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चपाती व्यतिरिक्त गव्हापासून पास्ता, ब्रेड इत्यादी पदार्थही तयार केले जातात. अशा स्थितीत अनेकांना गहू खाणे सोडणे अशक्य आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण असेही काही लोक आहेत जे गव्हाचे सेवन करत नाहीत. काहींना यामुळे ग्लूटेन सेन्सेटिव्हिटी, वजन वाढणे इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

Photo Credit; instagram

Arrow

या प्रकरणांमध्ये गहू पूर्णपणे खाणे सोडणे फायदेशीर ठरू शकते का? याबाबत जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

गव्हाचे सेवन न केल्याने ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते. जे मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. यामुळे लठ्ठपणाचा धोकाही कमी होतो.

Photo Credit; instagram

Arrow

गव्हात कार्बोहायड्रेट असते, त्यामुळे गॅस, पोटदुखीच्या समस्याही होतात. यामुळे याचे सेवन न करता या समस्या टाळताही येतात.

Photo Credit; instagram

Arrow

गव्हाचे सेवन न केल्याने कॅलरीजचे प्रमाणही लक्षणीयरित्या घटते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

सीलिएक आजारात शरीर ग्लूटेन पचवू शकत नाही, ज्यामुळे आतड्यांचे नुकसान होते. गहू न खाल्ल्याने या समस्येचा सामना करावा लागत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

गहू हा व्हिटॅमिन बी चा चांगला स्त्रोत मानला जातो. ते न खाल्ल्याने व्हिटॅमिन बी ची कमतरता निर्माण होते. तसंच शरीर योग्यरित्या कार्यही करू शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय गव्हामध्ये फायबरचे प्रमाणही आढळते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर फायबर फायदेशीर मानले जाते.

Bollywood मध्ये सीमा हैदरची एन्ट्री? पहिला पती म्हणाला..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा