Photo Credit; instagram

Arrow

दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल घडतात?

Photo Credit; instagram

Arrow

पौष्टिकतेने समृद्ध नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामुळे अनेक आवश्यक पोषक तत्व मिळतात. 

Photo Credit; instagram

Arrow

नारळाच्या पाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात जे शरीरात हायड्रेशन ठेवतात, हृदयाचे आरोग्य सुधारतात. 

Photo Credit; instagram

Arrow

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, नारळाच्या पाण्यात 94% पाणी आणि चरबीचे प्रमाण फारच कमी असते. एका नारळाच्या पाण्यात किमान 240 मिली पाणी असते आणि त्यात 60 कॅलरीज असतात.

Photo Credit; instagram

Arrow

मॅग्नेशियम आणि पोटॅशियम व्यतिरिक्त, त्यात सोडियम देखील आहे. यामुळे इंसुलिनची संवेदनशीलता वाढवते. 

Photo Credit; instagram

Arrow

नारळाच्या पाण्यात असलेले पोटॅशियम देखील आपला रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

नारळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीरातील हानिकारक पदार्थांचा प्रभाव कमी करतात.

Photo Credit; instagram

Arrow

रोज नारळ पाणी पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

नारळपाणी प्यायल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते कारण यामुळे किडनी व्यवस्थित काम करते.

Photo Credit; instagram

Arrow

नारळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने त्वचा तजेलदार राहते आणि तुम्ही तरूण दिसता.

Archies: नातवाचा ग्रँड डेब्यू; धाकट्या भावासोबत पहिल्यांदाच दिसले अमिताभ बच्चन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा