Photo Credit; instagram
Arrow
'या' छोट्या चुका तुम्हाला करतील भिकारी; वेळीच व्हा सावध
Photo Credit; instagram
Arrow
सनातन धर्मात वास्तुशास्त्र आणि दिशांचे विशेष महत्त्व असते. त्याचा आपल्या जीवनावरही प्रभाव पडतो.
Photo Credit; instagram
Arrow
घरातील वास्तू सुख-समृद्धीशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्याचे पालन केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते.
Photo Credit; instagram
Arrow
पण अनेक वेळा चुकून अशी काही वस्तू घरात ठेवली जाते ज्यामुळे घरात गरिबी येते.
Photo Credit; instagram
Arrow
वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटे भांडी ठेऊ नयेत. याचा राग माता अन्नपूर्णेला येतो.
Photo Credit; instagram
Arrow
पलंगावर बसून जेवण करणं अशुभ मानलं जातं. यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो.
Photo Credit; instagram
Arrow
बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
Photo Credit; instagram
Arrow
वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन कुठेही ठेवू नका. घराच्या प्रवेशद्वारावर डस्टबीन ठेवल्याने माता लक्ष्मीला संताप होतो.
Photo Credit; instagram
Arrow
वास्तूनुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला स्वयंपाकघर बनवू नये. यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो.
Photo Credit; instagram
Arrow
संध्याकाळची वेळ लक्ष्मी घरात येण्याची मानली जाते. यामुळे सूर्यास्तानंतर चुकूनही घर झाडू नका.
खासदार नुसरत जहाँ अडचणीत, फसवणुकीचं प्रकरण काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
गालावर तीळ असणाऱ्या लोकांमध्ये असते 'ही' खासीयत! पैसाच पैसा मिळतो
पाहा किती ग्लॅमरस राहायची डोंबिवलीची क्रू मेंबर रोशनी, एका क्षणात...
एअर होस्टेस बनण्यासाठी काय करावं लागतं? किती असतो पगार?
परफ्यूम शिवाय घामाच्या दुर्गंधीपासून सुटका! फॉलो करा 'या' टिप्स