Photo Credit; instagram
'या' लोकांच्या हातात पैसा कधीच टिकत नाही!
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य यांच्या चाणाक्य नितीनुसार काही लोकांच्या चुकांमुळे त्यांचे खिसे नेहमी रिकामे राहतात.
Photo Credit; instagram
जसे कधीही विनाकारण पैसा खर्च करू नये, नाहीतर खिसा नेहमी रिकामाच राहील.
Photo Credit; instagram
ज्या व्यक्तीला फालतू खर्च करण्याची सवय असते, तो नेहमी संकटात राहतो, असे आचार्य चाणक्य म्हणतात.
Photo Credit; instagram
व्यर्थ खर्च करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
Photo Credit; instagram
माणसाला फालतू खर्चाची सवय नसावी. त्यानं पैसे वाचवले पाहिजेत.
Photo Credit; instagram
जे देणगी देत नाहीत, त्यांचे पैसे इतर कोणत्यातरी माध्यमातून बुडतात.
Photo Credit; instagram
जो मेहनती नाही, आळसावलेला असतो आणि त्याच्या हातात पैसा कधीच राहत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दारू Veg आहे की Non-Veg?, वाचून तुम्हालाही...
इथे क्लिक करा
Related Stories
चेहरा होतोय खराब? कोलेजनची कमतरता असल्यास चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं
मलायकाच्या सौंदर्याचं 'हे' रहस्य! सिक्रेट ड्रिंकबद्दल जाणून घ्या...
'हे' तेल लावा आणि कंबरेपर्यंत केस वाढवा!
सेलिब्रिटीज सारखा चेहऱ्यावर गुलाबी ग्लो हवाय? मग 'या' फळाचं फेशियल करा