Photo Credit; instagram
Arrow
Nashik : रखरखत्या उन्हात पाण्यासाठी आदिवासी बांधवांचा संघर्ष, मांडली व्यथा!
Photo Credit; instagram
Arrow
नाशिकमधील बोरधापाडा गावात पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आदिवासी बांधवांना विहिरीतून पाणी आणण्यासाठी 2 किमी पायपीट करत आहेत. या परिसरात पाण्याचे संकट ओढवले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पाणीटंचाईमुळे सर्वांवर पाण्यासाठी वनवन जात संघर्ष करण्याची वेळ आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी आदिवासी बांधवांनी आपली व्यथा मांडली आहे. ते म्हणाले, 'गावात 2 विहिरी आहेत पण त्या कोरड्या आहेत.'
Photo Credit; instagram
Arrow
'आम्हाला 2 किमी अंतरावर असलेल्या टेकडीच्या पायथ्यापासून पाणी आणावे लागत आहे. तिथे जाताना अनेक महिलांना दुखापत झाली .'
Photo Credit; instagram
Arrow
'प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर पाण्याची सुविधा द्यावी अशी आमची मागणी आहे.' असे ते म्हणाले.
The Kerala Story : 15 वर्षांपासून हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या 'या' अभिनेत्रीचे चमकणार नशीब?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!