Photo Credit; instagram

Arrow

Ruturaj Gaikwad चं लग्नानंतर बदललं नशीब, टीम इंडियात मिळाली खास संधी!

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय क्रिकेट संघही १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. आशियाई खेळासाठी बीसीसीआयने पुरुष आणि महिला संघाची घोषणा केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी पुरुष संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे असेल. ऋतुराजच्या नशिबाने यंदा बऱ्यापैकी साथ दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जून महिन्यात 26 वर्षीय ऋतुराज महिला क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत लग्नबंधनात अडकला.

Photo Credit; instagram

Arrow

लग्नानंतर काही दिवसांनी त्याचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

आता त्याला टीम इंडियाचे कर्णधारपदही मिळाले आहे. लग्नानंतर ऋतुराजचे नशीब बदलले असे चाहत्यांचे मत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आशियाई खेळ 2022-23 चे आयोजन 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ऋतुराजची पत्नी उत्कर्षा महाराष्ट्रासाठी क्रिकेट खेळते. 24 वर्षांची स्टार महिला क्रिकेटर उत्कर्षा उत्तम गोलंदाज आहे.

Photo Credit; instagram

Arrow

उत्कर्षा 2021 मध्ये लिस्ट-ए क्रिकेट खेळली आहे. त्यानंतर तिला संघात संधी मिळालेली नाही.

'तू म्हणशील तेच होईल फक्त..' पाकिस्तानी सीमापुढे पहिल्या पतीने जोडले हात!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा