Photo Credit; BCCi
Arrow
कोहली, सूर्या, शुभमनने का केली गोलंदाजी? रोहित शर्माने केला खुलासा
Photo Credit; BCCi
Arrow
विश्वचषक स्पर्धेतील नेदरलँडस विरुद्धचा सामना भारताने १६० धावांनी जिंकला.
Photo Credit; BCCi
Arrow
या सामन्यात वेगळी गोष्ट ही ठरली की भारताकडून ९ खेळाडूंनी गोलंदाजी केली.
Arrow
विराट , रोहित, सूर्यकुमार, शुभमनने गोलंदाजी केली. सूर्या-गिलने पहिल्यांदाज गोलंदाजी केली.
Arrow
श्रेयस आणि राहुलनेच गोलंदाजी केली नाही. कोहली-रोहितने प्रत्येकी एक विकेटही घेतली.
Arrow
यावर रोहित म्हणाला, 'जेव्हा तुमच्याकडे पाच गोलंदाज असतात, तेव्हा तुम्ही आणखी पर्याय शोधता.'
Arrow
'आज आमच्याकडे गोलंदाजीत ९ पर्याय होते. हा सामना असा होता, ज्यात आम्ही काही नवीन करू शकत होतो.'
Arrow
विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदाच असं झालं की, एका टीमने ९ गोलंदाजांचा वापर केला.
कोहलीचा पराक्रम... अनुष्का शर्माला आवरेलं नाही हसू, पहा Video
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन