Photo Credit; instagram
तुम्हीही करत असाल 'ही' गोष्टी तर, तर खिसा नेहमीच राहील रिकामा!
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्यांनी अशा व्यक्तीचे वर्णन केले आहे ज्यांच्यापासून माता लक्ष्मी नेहमी अंतर ठेवते.
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य यांच्यानुसार अशी व्यक्ती नेहमी आर्थिक संकटात असते.
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती केवळ धनप्राप्तीच्या आशेवर जगतो त्याला माता लक्ष्मी आशीर्वाद देत नाही.
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती केवळ आशेच्या चढ-उतारात जगतो तो वैभवापासून वंचित राहतो.
Photo Credit; instagram
जे आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात आणि केवळ दुसऱ्यांकडून आशा ठेवतात त्यांना निराशेशिवाय काहीही मिळत नाही.
Photo Credit; instagram
निराशेमुळे असे लोक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतात.
Photo Credit; instagram
अशा रीतीने आशेच्या बंधनाने बांधलेल्या व्यक्तीचे कुटुंबही त्याच्यामुळे संकटात सापडते.
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाने नेहमी उत्साहाने आनंदी राहून आपले कर्तव्य बजावले पाहिजे.
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य सांगतात की अशा व्यक्तीला धनही प्राप्त होते. त्यांचा खिसाही पैशांनी भरलेला राहतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक स्वत:पेक्षा इतरांची करतात जास्त काळजी!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...