Photo Credit; instagram

हवामान बदल, जीवनशैलीतील बदल, थकवा, संसर्ग, गरम किंवा थंड अन्न खाल्ल्यानं ताप येणं खूप सहाजिक आहे.

Photo Credit; instagram

बऱ्याचदा आपल्याला तापाचं कारण माहित असतं. वैद्यकीय तपासणीनंतर, आपल्याला कळतं की ताप हा काही संसर्गामुळे आहे.

Photo Credit; instagram

सुप्रसिद्ध यकृत तज्ञ डॉ. एस.के. सरीन यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे सांगितलं होतं.

Photo Credit; instagram

लोकांना ताप येतो आणि ते लगेच बरं होण्यासाठी औषध घेतात, तर हे योग्य आहे का? असा सवाल करण्यात आला होता.

Photo Credit; instagram

शरिराला बरं करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ताप येत असतो. शरीरात अनेक विषाणू किंवा रोगांचा हल्ला होतो तेव्हा ताप येतो.

Photo Credit; instagram

शरीराचे तापमान वाढवून शरीर विषाणुंशी लढतं. औषध घेतल्यास शरीर रोगाशी लढू शकणार नाही.

Photo Credit; instagram

त्यामुळे ताप आल्यानंतर लगेचंच अशा परिस्थितीत आपण औषध कधी घ्यावे.

Photo Credit; instagram

डॉक्टर सरीन म्हणाले, शरिरातील संसर्गाविरोधातली प्रतिक्रिया म्हणजे ताप येतो. ताप वाईट नसतो.

Photo Credit; instagram

तरीही तुम्हाला कोणतीही अडचण वाटल्यास, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पुढील वेब स्टोरी

Aadar Jain : आदर जैनच्या लग्नात किंग खानची सिक्रेट एन्ट्री

इथे क्लिक करा