Photo Credit; instagram
हवामान बदल, जीवनशैलीतील बदल, थकवा, संसर्ग, गरम किंवा थंड अन्न खाल्ल्यानं ताप येणं खूप सहाजिक आहे.
Photo Credit; instagram
बऱ्याचदा आपल्याला तापाचं कारण माहित असतं. वैद्यकीय तपासणीनंतर, आपल्याला कळतं की ताप हा काही संसर्गामुळे आहे.
Photo Credit; instagram
सुप्रसिद्ध यकृत तज्ञ डॉ. एस.के. सरीन यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे सांगितलं होतं.
Photo Credit; instagram
लोकांना ताप येतो आणि ते लगेच बरं होण्यासाठी औषध घेतात, तर हे योग्य आहे का? असा सवाल करण्यात आला होता.
Photo Credit; instagram
शरिराला बरं करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ताप येत असतो. शरीरात अनेक विषाणू किंवा रोगांचा हल्ला होतो तेव्हा ताप येतो.
Photo Credit; instagram
शरीराचे तापमान वाढवून शरीर विषाणुंशी लढतं. औषध घेतल्यास शरीर रोगाशी लढू शकणार नाही.
Photo Credit; instagram
त्यामुळे ताप आल्यानंतर लगेचंच अशा परिस्थितीत आपण औषध कधी घ्यावे.
Photo Credit; instagram
डॉक्टर सरीन म्हणाले, शरिरातील संसर्गाविरोधातली प्रतिक्रिया म्हणजे ताप येतो. ताप वाईट नसतो.
Photo Credit; instagram
तरीही तुम्हाला कोणतीही अडचण वाटल्यास, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Aadar Jain : आदर जैनच्या लग्नात किंग खानची सिक्रेट एन्ट्री
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...