Photo Credit; instagram
Love की अरेंज्ड... कोणत्या लग्नात असते सगळ्यात जास्त गंमत?
Photo Credit; instagram
लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय असतो.
Photo Credit; instagram
लग्नानंतर मुला-मुलींच्या आयुष्यात अनेक बदल होतात.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत चांगला आणि समजूतदार जोडीदार मिळाला तर आयुष्य सुंदर होऊन जातं.
Photo Credit; instagram
यामुळेच लोक लग्न करण्यापूर्वी खूप विचार करतात आणि ठरवतात की त्यांनी लव्ह मॅरेज केलं पाहिजे की अरेंज मॅरेज..
Photo Credit; instagram
अरेंज मॅरेजमध्ये दोन कुटुंबात बोलणी होते. यामध्ये सामाजिक स्थिती, कुटुंबाचा पाठिंबा आणि सामूहिक सुरक्षेचे महत्त्व असते.
Photo Credit; instagram
लव्ह मॅरेजमध्ये आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याची संधी मिळते. यामध्ये तुम्हाला कौटुंबिक आधारावर नापसंतीही मिळू शकते.
Photo Credit; instagram
काहींसाठी अरेंज मॅरेज योग्य असू शकते तर, काहींसाठी लव्ह मॅरेंज...
Photo Credit; instagram
या सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लग्नबंधनात अडकणार आहेत त्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर असला पाहिजे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Astro: चाणक्यनितीनुसार 'या' 3 गोष्टी त्यागल्याने होईल प्रचंड...
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...