Photo Credit; instagram

Love की अरेंज्ड... कोणत्या लग्नात असते सगळ्यात जास्त गंमत?

Photo Credit; instagram

लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय असतो.

Photo Credit; instagram

लग्नानंतर मुला-मुलींच्या आयुष्यात अनेक बदल होतात.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत चांगला आणि समजूतदार जोडीदार मिळाला तर आयुष्य सुंदर होऊन जातं.

Photo Credit; instagram

यामुळेच लोक लग्न करण्यापूर्वी खूप विचार करतात आणि ठरवतात की त्यांनी लव्ह मॅरेज केलं पाहिजे की अरेंज मॅरेज..

Photo Credit; instagram

अरेंज मॅरेजमध्ये दोन कुटुंबात बोलणी होते. यामध्ये सामाजिक स्थिती, कुटुंबाचा पाठिंबा आणि सामूहिक सुरक्षेचे महत्त्व असते.

Photo Credit; instagram

लव्ह मॅरेजमध्ये आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याची संधी मिळते. यामध्ये तुम्हाला कौटुंबिक आधारावर नापसंतीही मिळू शकते.

Photo Credit; instagram

काहींसाठी अरेंज मॅरेज योग्य असू शकते तर, काहींसाठी लव्ह मॅरेंज...

Photo Credit; instagram

या सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लग्नबंधनात अडकणार आहेत त्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर असला पाहिजे.

पुढील वेब स्टोरी

Astro: चाणक्यनितीनुसार 'या' 3 गोष्टी त्यागल्याने होईल प्रचंड...

इथे क्लिक करा