Photo Credit; instagram
रात्री अपरात्री चुकूनही भेटू नका अशा लोकांना, नाहीतर...
Photo Credit; instagram
विष्णु पुराणानुसार रात्रीच्या वेळी चुकूनही काही विशिष्ट प्रकारच्या लोकांना भेटू नये.
Photo Credit; instagram
विष्णु पुराणानुसार रात्रीच्या वेळी अशा लोकांना भेटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कधीही त्रास होऊ शकतो.
Photo Credit; instagram
जो व्यक्ति चारित्र्यहीन असतो तो अधार्मिक असतो, तो सर्व चुकीची कामे रात्रीच करतो.
Photo Credit; instagram
याच कारणामुळे विष्णु पुराणात सांगितले आहे की अशा लोकांना रात्री कधीही भेटू नये. तसेच त्यांच्या जवळ जाऊ नये.
Photo Credit; instagram
रात्रीच्या वेळी जर चांगल्या चारित्र्याची व्यक्तीही त्यांच्या जवळ गेली तर ते विनाकारण संकटात अडकू शकतात.
Photo Credit; instagram
जर अशी व्यक्ती तुम्हाला रात्री कुठेतरी भेटायला बोलावत असेल तर त्यांच्यापासून नेहमी अंतर ठेवा.
Photo Credit; instagram
विष्णु पुराणात असेही लिहिले आहे की, व्यक्तीने रात्री स्मशानभूमीजवळून जाऊ नये.
Photo Credit; instagram
यासोबतच रात्रीच्या वेळी विनाकारण चौकात जाऊ नये. तसंच विहिरी आणि पिंपळाच्या झाडांपासूनही अंतर राखले पाहिजे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
समाजात मोठं नाव कमावतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!