Photo Credit; instagram

Arrow

नसरुल्लासोबत लग्न करायला नाही तर... पाकिस्तानात पोहोचल्यावर अंजू काय म्हणाली?

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानातून नोएडा येथे आलेल्या सीमा हैदर प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशा स्थितीत आता राजस्थानच्या भिवडी येथील अंजूचे प्रकरण समोर आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दोन मुलांची आई अंजू पतीला चार दिवस फिरायला जाते असं सांगून चक्क पाकिस्तानात गेली. ती तिच्या फेसबुक मित्र नसरुल्लाला भेटण्यासाठी गेली आहे असं तिचं म्हणणं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत अंजूने सांगितले,'ती आता पाकिस्तानातील पेशावरच्या अग डीप अप्पर भागात पूर्णपणे सुरक्षित आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

वाघा बॉर्डरवरून ती कायदेशीररित्या पाकिस्तानात पोहोचल्याचे तिने सांगितले. एका लग्न समारंभात सहभागी झाल्यानंतर ती भारतात परतणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी मित्राशी लग्न करणार का? या प्रश्नावर अंजू म्हणाली, 'मी येथे फिरण्याच्या उद्देशाने आली आहे. नसरुल्लाशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

अंजूच्या मते, 'पती (अनुज) सोबत संबंध चांगले नाही. राहायचं म्हणून एकत्र राहतोय. भारतात परतल्यानंतर मी मुलांना घेऊन पतीपासून वेगळी राहीन.'

Photo Credit; instagram

Arrow

36 वर्षीय अंजू ही मूळची यूपीची आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे ती पती अरविंद कुमारसोबत राहते.

Photo Credit; instagram

Arrow

अंजू आणि अरविंद यांचे २००७ साली लग्न झाले. त्यांना दोन मुलं आहेत.ती अलवारमध्ये खासगी नोकरी करते. यापूर्वी तिने गुरुग्राममध्येही काम केले.

सनी, मिया खलिफाने 'त्या' इंडस्ट्रीबद्दल सांगितलं सत्य, म्हणाल्या..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा