Photo Credit; instagram
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Photo Credit; instagram
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच बदला घेऊन पाकिस्तानला दणका दिला.
Photo Credit; instagram
रात्रीच्या वेळी राबवण्यात आलेलं ऑपरेशन अधिक प्रभावी असतं. यामागची कारणे कोणती आहेत? जाणून घ्या.
Photo Credit; instagram
रात्रीच्या वेळी हल्ला केल्यावर पायटल, सैनिकांना कमी धोका असतो. शत्रूला तातडीनं प्रत्युत्तर देण्याची संधी मिळत नाही.
Photo Credit; instagram
अंधारात विमान, ड्रोन आणि मिसाईलचा शोध लावणं शत्रूच्या रडार आणि तंत्रज्ञानासाठी कठीण बाब असते.
Photo Credit; instagram
रात्रीचा हल्ला शत्रूच्या विचारांच्या पलीकडे असतो. यामुळे ते सतर्क नसतात आणि ऑपरेशन यशस्वी होण्याची शक्यता वाढते.
Photo Credit; instagram
जर हल्ला योग्यप्रकारे केला आणि नागरिकांचं नुकसान झालं नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होत नाही.
Photo Credit; instagram
अंधारात केलेल्या प्रत्युत्तर देणं शत्रूसाठी आव्हानात्मक असतं. कारण तयारीशिवाय ऑपरेशन करणं कठीण असतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
गुलाबी रंग आवडणाऱ्या मुली कशा असतात? स्वभाव तर विचारूच नका..
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...