Photo Credit; instagram

Arrow

'या' छोट्या चुका तुम्हाला करतील भिकारी; वेळीच व्हा सावध

Photo Credit; instagram

Arrow

सनातन धर्मात वास्तुशास्त्र आणि दिशांचे विशेष महत्त्व असते. त्याचा आपल्या जीवनावरही प्रभाव पडतो.

Photo Credit; instagram

Arrow

घरातील वास्तू सुख-समृद्धीशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्याचे पालन केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते.

Photo Credit; instagram

Arrow

पण अनेक वेळा चुकून अशी काही वस्तू घरात ठेवली जाते ज्यामुळे घरात गरिबी येते.

Photo Credit; instagram

Arrow

वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटे भांडी ठेऊ नयेत. याचा राग माता अन्नपूर्णेला येतो.

Photo Credit; instagram

Arrow

पलंगावर बसून जेवण करणं अशुभ मानलं जातं. यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो.

Photo Credit; instagram

Arrow

बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

Photo Credit; instagram

Arrow

वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन कुठेही ठेवू नका. घराच्या प्रवेशद्वारावर डस्टबीन ठेवल्याने माता लक्ष्मीला संताप होतो.

Photo Credit; instagram

Arrow

वास्तूनुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला स्वयंपाकघर बनवू नये. यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

संध्याकाळची वेळ लक्ष्मी  घरात येण्याची मानली जाते.  यामुळे सूर्यास्तानंतर चुकूनही घर झाडू नका. 

खासदार नुसरत जहाँ अडचणीत, फसवणुकीचं प्रकरण काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा